शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

जिल्हास्तरावर १६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: May 22, 2015 00:36 IST

जिल्हा परिषदेत बदल्यांचा मौसम सुरू झाला आहे. गुरुवार २१ मे रोजी मागील वर्षीच्याच परिपत्रकानुसार जिल्हा स्तरावरील १६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात.

अमरावती : जिल्हा परिषदेत बदल्यांचा मौसम सुरू झाला आहे. गुरुवार २१ मे रोजी मागील वर्षीच्याच परिपत्रकानुसार जिल्हा स्तरावरील १६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. यामध्ये प्रशासकीय, विनंती, आपसीच्या कारणावरुन बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समुपदेशनाद्वारे या बदल्या करण्यात आल्या. मागील वर्षी १५ मे रोजी ग्रामविकास मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकानुसर या बदल्या करण्यात आल्या आहेत. पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च घटक असलेली मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेमधील बदल्यांचा मौसम म्हणून नेहमीच चर्चेचा व प्रसंगी वादाचा विषय ठरला आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी पहिल्याच दिवशी जिल्हा स्तरावर झालेल्या बदल्यांनाही गालबोट न लागता बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय बदलीसाठी किमान १० वर्षांचा तर विनंतीसाठी ५ वर्षांचा निकष लावण्यात आला आहे. जि.प. सभागृहात प्रोजेक्टरद्वारे बदल्यांबाबतचे चित्र स्पष्ट करण्यात आले. यावेळी सीईओ अनिल भंडारी, कृषी, पशुसंवर्धन आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे विभागप्रमुख आणि अध्यक्ष सतीश उईके, सभापती उपस्थित होते. गुरुवारी झालेल्या बदल्यांमध्ये प्रामुख्याने पशुसंवर्धन, कृषी आणि ग्रामीण पाणीपुरवठा या तीन विभागातील जिल्हास्तरीय बदल्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)