शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

जिल्हास्तरावर १६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: May 22, 2015 00:36 IST

जिल्हा परिषदेत बदल्यांचा मौसम सुरू झाला आहे. गुरुवार २१ मे रोजी मागील वर्षीच्याच परिपत्रकानुसार जिल्हा स्तरावरील १६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात.

अमरावती : जिल्हा परिषदेत बदल्यांचा मौसम सुरू झाला आहे. गुरुवार २१ मे रोजी मागील वर्षीच्याच परिपत्रकानुसार जिल्हा स्तरावरील १६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. यामध्ये प्रशासकीय, विनंती, आपसीच्या कारणावरुन बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समुपदेशनाद्वारे या बदल्या करण्यात आल्या. मागील वर्षी १५ मे रोजी ग्रामविकास मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकानुसर या बदल्या करण्यात आल्या आहेत. पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च घटक असलेली मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेमधील बदल्यांचा मौसम म्हणून नेहमीच चर्चेचा व प्रसंगी वादाचा विषय ठरला आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी पहिल्याच दिवशी जिल्हा स्तरावर झालेल्या बदल्यांनाही गालबोट न लागता बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय बदलीसाठी किमान १० वर्षांचा तर विनंतीसाठी ५ वर्षांचा निकष लावण्यात आला आहे. जि.प. सभागृहात प्रोजेक्टरद्वारे बदल्यांबाबतचे चित्र स्पष्ट करण्यात आले. यावेळी सीईओ अनिल भंडारी, कृषी, पशुसंवर्धन आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे विभागप्रमुख आणि अध्यक्ष सतीश उईके, सभापती उपस्थित होते. गुरुवारी झालेल्या बदल्यांमध्ये प्रामुख्याने पशुसंवर्धन, कृषी आणि ग्रामीण पाणीपुरवठा या तीन विभागातील जिल्हास्तरीय बदल्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)