शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

सापाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांनी गमावला जीव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2016 02:14 IST

एस.टी.बस व दुचाकी अपघातात दोन ठार.

चिखली (जि. बुलडाणा), दि. १७: सापाला वाचविण्याच्या नादात दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती समोरुन येणार्‍या एस.टी. बसवर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी सांयकाळी चिखली - देऊळगावराजा मार्गावरील महाबीज परिसरात घडली. या दुर्देवी घटनेत मृत्यूमुखी पडलेले दोघे जण साले-मेव्हणे आहेत.विठ्ठल भगवान जाधव (वय २२ वष्रे रा.रासतळ ता.जाफ्राबाद) व राजु गणेश शिंदे (वय ३0 रा.देऊळगावराजा) हे दोघे दुचाकीने (क्रमांक एम. एच. २१ एके २२५२) चिखलीहून देऊळगावराजाकडे जात होते. यावेळी महाबीज परिसरात दुचाकीसमोर अचानक आलेल्या सापाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व विरूध्द दिशेने येणार्‍या औरंगाबाद-खामगाव (क्रमांक एम.एच.४0 - ९0९८) या बसवर समोरासमोर धडकले. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर बस चालक स्वत:हून बससह पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.