शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

‘नरेगा’मध्ये राज्यात ६.५० कोटी मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST

अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) राज्यात ६ कोटी ५० लाख मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट ६ एप्रिल ...

अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) राज्यात ६ कोटी ५० लाख मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट ६ एप्रिल रोजी निश्चित करण्यात आले असून, उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयात अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये मजुरांना ‘नरेगा’ची कामे उपलब्ध करुन नियोजन करण्यात येत आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध शासकीय यंत्रणा आणि ग्रामपंचायतींमार्फत शेतरस्ते, शौचालय, घरकूल, सिंचन विहिर, सिमेंट नालाबांध, वृक्षारोपण, तलाव आदी प्रकारची कामे करण्यात येतात. २०२१...२२ या आर्थिक वर्षात राज्यात ‘नरेगा’ अंतर्गत ६ कोटी ५० लाख मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने शासनाच्या रोहयो विभागामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्हयास ‘नरेगा’ कामांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुषंगाने ‘नरेगा’ अंतर्गत कामांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यात जिल्हानिहाय अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये मजुरांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करुन देण्याचे नियोजन सुरु करण्यात आले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात ६ कोटी ५० लाख मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी जिल्हयात सुरु करण्यात आली असून, मजुरांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बाबासाहेब गाडवे

उपजिल्हाधिकारी (रोहयो), अकोला.