शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शिक्षकांच्या बदल्या न करण्याचा ठराव

By admin | Updated: May 28, 2017 03:51 IST

शिक्षण समितीने घेतली बदली धोरणातील त्रुटींची दखल.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नव्या धोरणानुसार राबवल्या जाणार्या बदली प्रक्रियेमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे त्या निर्णयानुसार अकोला जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या करू नये, असा ठराव शिक्षण समितीने शुक्रवारी घेतला. बदली प्रक्रियेबाबत जिल्हा परिषदेची भूमिका शासनाला कळविली जाणार आहे. निर्णयात बदल सुचवून लागू करावा, असा प्रस्ताव पाठवण्याचे समितीने ठरविले. याबाबतचे वृत्त ह्यलोकमतह्ण ने सातत्याने लावून धरले, हे विशेष. जिल्हय़ांतर्गत बदल्यांसंदर्भात १५ मे २0१४ रोजीच्या आदेशातून शिक्षकांना वगळण्यात आले. त्यांच्यासाठी २७ फेब्रुवारी २0१७ रोजीच्या निर्णयानुसार नव्याने धोरण निश्चित केले. त्या धोरणामुळे अकोला जिल्हय़ातील शैक्षणिक गुणवत्तेचे नुकसान होईल, त्यामुळे प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेची शिक्षण समिती, अधिकार्यांना त्यातील समस्यांवर सर्वच शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्यांना माहिती दिली. बदली प्रक्रिया राबवण्यापूर्वी जिल्हय़ातील परिस्थितीबाबत शासनाला माहिती द्यावी, त्यानंतर शासनाच्या मार्गदर्शनानेच बदली प्रक्रिया राबवावी, अशी सर्वच शिक्षक संघटनांची मागणी केली. ही मागणी आणि शासन निर्णयातील काही जाचक अटींबाबत लोकमतने सातत्याने वृत्त प्रसिद्ध केले. त्यावर शिक्षण समितीच्या बैठकीत शासन निर्णयानुसार बदली प्रक्रिया राबवण्यापूर्वी जिल्हय़ातील वस्तुस्थिती शासनाकडे पाठवावी, त्यावर शासनाचे मार्गदर्शन मागवावे, त्यानंतर पुढील प्रक्रिया राबवावी, असा ठराव सदस्या अनिता आखरे, ज्योत्स्ना चोरे यांनी मांडला. सभापती पुंडलिकराव अरबट यांनीही त्यावर कार्यवाही करण्याचे सांगितले. त्यामुळे आता जिल्हा परिषद शिक्षण समितीचा ठराव आणि अवघड, सोप्या क्षेत्राची वस्तुस्थितीदर्शक माहिती शासनाकडे पाठवली जाणार आहे. त्यातून पुढे येणार्या मुद्दय़ांवर मार्गदर्शन मागवण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाणार आहे.