शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

शेतीपंपांना मिळणार २४ तास वीज

By admin | Updated: July 23, 2014 00:57 IST

महावितरणने तोडगा शोधला आहे. पाण्याचा उपसा करण्यावर कठोर निर्बंध करून शेतीपंपांना २४ तास वीजपुरवठा करणे शक्य असल्याचे सूतोवाच महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

अकोला: भारनियमनामुळे शेतीपंपांना विद्युत पुरवठा मिळत नसून, शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागतो, अशी ओरड नेहमीच होत असते. आता मात्र यावर महावितरणने तोडगा शोधला आहे. पाण्याचा उपसा करण्यावर कठोर निर्बंध करून शेतीपंपांना २४ तास वीजपुरवठा करणे शक्य असल्याचे सूतोवाच महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. विजेपेक्षा पाणीप्रश्न अधिक गंभीर आहे. केवळ महिनाभर उशिरा आलेल्या पावसाचे परिणाम दिसून येत आहे. विदर्भातील धरणांमध्ये अजूनही मुबलक पाणी आहे. यावर्षी पाऊस नसल्यामुळे अनेक शेतकरी ओलित करून शेती करण्यावर भर देत आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकरी बांधवांकडून आठ ते दहा तासांऐवजी आता २४ तास विजेची मागणी होत आहे. भारनियमनामुळे त्यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. महावितरणकडून शेतीपंपासाठी २४ तास वीज उपलब्ध करून देता येणे शक्य आहे; परंतु त्यासाठी काही पथ्य पाळावे लागतील. पाण्याच्या उपशावर निर्बंध ठेवण्यासाठी ज्याचा वीजवापर अधिक त्यास वीजदर अधिक या सूत्राचा अवलंब करून तसा प्रस्ताव विद्युत नियामक आयोगाकडे द्यावा लागेल, असे सूतोवाच महावितरणच्या व्यवस्थापकीस संचालकांनी दिला आहे. गेल्या पाच वर्षांत महावितरणने देशात १0 लाख शेतीपंपांना नवीन वीज जोड दिले आहे.