शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

अवकाळी पावसाचा हळद पिकाला फटका

By admin | Updated: April 10, 2016 01:34 IST

व-हाडातील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान.

वाशिम: वर्‍हाडात उन्हाळी पीक म्हणून हळदीचे उत्पादन घेतले जाते; मात्र गत दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने या पिकाचे नुकसान झाले असून, शेतकर्‍यांना फटका बसला आहे. अमरावती, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या जिल्हय़ांमध्ये कपाशी व सोयाबीन पिकाला फाटा देत, नवनवीन पिकांचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. कपाशीच्या उत्पादनात झालेली घट आणि सोयाबीनचे किडींमुळे होणारे नुकसान, यामुळे शेतकरी पर्यायी पिकांकडे वळत आहेत. फळबागांसाठी जास्त पाण्याची गरज असते. सध्या पाणीटंचाई असल्यामुळे पाण्याची कमी गरज असलेल्या हळद पिकाकडे शेतकरी वळले आहेत. ठिबक सिंचन, ड्रीपद्वारे पाणी देऊन कमी पाण्यामध्ये हळदीचे विक्रमी उत्पन्न शेतकरी घेत आहेत. यावर्षी हळदीचे पीक बहरले असतानाच मार्च महिन्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागला. त्यानंतर पुन्हा हळदीचे पीक काढणीवर आले असताना, अवकाळी पाऊस झाला. पावसासोबतच काही भागात गारपीटही झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. हजारो शेतकर्‍यांनी हळद काढून सुकण्यासाठी शेतात ठेवली होती. अशातच सात एप्रिल रोजी रात्री ९ ते १0 वाजताच्या दरम्यान अचानक पाऊस झाला. मालेगावसह काही तालुक्यांमध्ये गारपीटही झाली. त्यामुळे सुकण्यासाठी ठेवलेली हळद ओली झाली. त्यामध्ये मातीही मिसळली गेली. परिणामी शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला हळदीचे उत्पादन राज्यातील सांगली, यानंतर मराठवाड्यातील वसमत, नांदेड या जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात घेतले जात होते. गत काही वर्षांपासून हळदीचे उत्पादन वर्‍हाडातील शेतकरी घ्यायला लागले; मात्र अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.