शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

शाश्वत विकासासाठी जलसंवर्धन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST

शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालय, भूगोल विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २२) ऑनलाइन ...

शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालय, भूगोल विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २२) ऑनलाइन पद्धतीने जागतिक जल दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पौळ बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड होते. भूगोल विभागप्रमुख प्रा.रवींद्र गायकवाड, प्रा.संजय नवले, प्रा.संदीप देशमुख, प्रा.कोमल सिंग, प्रा.विनोद गायकवाड, डॉ.प्रताप फलफले आदी उपस्थित होते.

पृथ्वीवरील सर्वात सुंदर घटक मानव आहे, परंतु मानव हाच निसर्गास घातक ठरत चालला आहे. निसर्गाचा ऱ्हास थांबविण्यासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालय स्तरावरून व्यापक प्रमाणात जलसंवर्धन चळवळ निर्माण होऊ शकते. जलव्यवस्थापनाचे नियोजन करताना, त्या भागातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करावा. भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करता येऊन भूजल पातळी वाढल्याने दुष्काळाची तीव्रता कमी होईल, असेही डॉ.पौळ म्हणाले.

प्रा.विनोद गायकवाड यांनी आभार मानले.