शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

उद्यानांचे रुपडे पालटणार

By admin | Updated: April 7, 2016 23:55 IST

अहमदनगर : सिध्दीबाग आणि महालक्ष्मी उद्यानाची दुरवस्था झाली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता बागेचे सुशोभिकरण आणि दैनंदिन देखभाल-दुरुस्ती खासगीकरणातून केली जाणार आहे.

अहमदनगर : सिध्दीबाग आणि महालक्ष्मी उद्यानाची दुरवस्था झाली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता बागेचे सुशोभिकरण आणि दैनंदिन देखभाल-दुरुस्ती खासगीकरणातून केली जाणार आहे. महापौर अभिषेक कळमकर, उपायुक्त अजय चारठाणकर यांनी गुरुवारी सिद्धीबागेची पाहणी करून सुशोभिकरणाचे नियोजन केले. खासगीकरणाचा प्रस्ताव तयार झाला असून त्याची निविदा प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे.उद्यानात खेळण्यासाठी पुरेसे साहित्य नाही. संरक्षक भिंतीची जाळी तुटलेली असून बागेत बसण्यासाठी नागरिकांना पुरेशी जागा नाही. बागेची जागा भरपूर असली तरी पुरेशी जागा व अद्ययावत खेळणी बसविण्यासाठी बागेचे सुशोभिकरण आणि देखभाल खासगीकरणाच्या माध्यमातून केली जाणार आहे. सिध्दीबागेप्रमाणेच महालक्ष्मी उद्यानाची देखील खासगीकरणाच्या माध्यमातून देखभाल केली जाणार आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार झाला आहे. शालेय मुलांच्या परीक्षा आता संपल्या आहेत. त्यामुळे बागेत येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यादृष्टीने बागेची रोज स्वच्छता करणे, झाडलोट करून कचरा घंटागाडीत टाकावा तसेच नियमित औषध फवारणी करावी असे आदेश उपायुक्त अजय चारठाणकर यांनी दिले.