शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
4
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
5
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
6
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
7
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
8
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
9
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
10
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
11
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
12
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
13
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
14
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
15
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
16
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
17
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
18
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
19
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
20
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?

आठवडला आदर्श करण्यात नरसाळे यांचे महत्त्वाचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:24 IST

अहमदनगर : नगर तालुक्यातील आठवड गावाला विविध पुरस्कार मिळवून देण्यात, तसेच गावाला स्मार्ट व आदर्श बनविण्यात ग्रामसेवक शहाजी नरसाळे ...

अहमदनगर : नगर तालुक्यातील आठवड गावाला विविध पुरस्कार मिळवून देण्यात, तसेच गावाला स्मार्ट व आदर्श बनविण्यात ग्रामसेवक शहाजी नरसाळे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी गावात आदर्श काम उभे केले, असे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी सांगितले.

आठवड येथील ग्रामसेवक शहाजी नरसाळे यांची आठवड येथून निमगाव घाणा (ता. नगर) येथे बदली झाली. त्याबद्दल त्यांचा आठवड येथे निरोप समारंभात सत्कार करण्यात आला. यावेळी इंजिनिअर प्रवीण कोकाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ, सरपंच राजेंद्र मोरे, उपसरपंच भाऊसाहेब लगड, अशोक चोभे, जिवा लगड, सुनील लगड, बाळासाहेब गुंजाळ, उद्योजक दाताळ, किशोर मोरे, राजेश जाधव, अक्षय लगड, बबन मोरे, जया गाडे, राजेश जाधव, जिवा लगड, भाऊसाहेब लगड, सुनील लगड, अतुल लगड आदी उपस्थित होते. गुंजाळ म्हणाले, नरसाळे यांनी आठवड येथे सलग ८ वर्षे सेवा केली. गावातील विविध विकासकामे पार पाडण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. गावाला लाभलेले ते सर्वोतम ग्रामसेवक होते, असे त्यांनी सांगितले.

२८ शहाजी नरसाळे