शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

तंटामुक्तीच्या सहभागाला उतरती कळा

By admin | Updated: May 20, 2016 00:27 IST

अहमदनगर : आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त अभियानातील सहभागाला आता उतरती कळा लागली आहे.

अहमदनगर : आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त अभियानातील सहभागाला आता उतरती कळा लागली आहे. यंदाच्या अभियानात फक्त २५ गावेच पात्र ठरली असून त्यांची तालुका समितीमार्फत पाहणी करण्यात येत आहे. दाखल झालेल्या तंट्यांपैकी मिटविलेल्या तंट्यांचे प्रमाणही अवघे सहा टक्क्यांवर आले आहे.गावातले तंटे गावातच मिटवावेत आणि गावात शांतता, कायदा व सुव्यवस्था नांदावी यासाठी २००७ पासून तंटामुक्त अभियान सुरू झाले. सुरवातीच्या तीन-चार वर्षात गावांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. एकदा पुरस्कार मिळालेल्या गावाला पुन्हा या योजनेत सहभागी होता येत नाही. तरीही जी गावे आतापर्यंत तंटामुक्त झाली नाहीत, त्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी स्वारस्य दाखविल्याचे दिसत नाही. गेल्या चार वर्षांची आकडेवारी पाहता या योजनेत सहभाग नोंदविणाऱ्या गावांची संख्या कमी होताना दिसते आहे. दरम्यान पात्र १५ गावांमध्ये जिल्ह्यांतर्गत तालुक्यांच्या समित्या ५ मे ते ५ जून या कालावधीत पाहणी करीत आहेत. त्यानंतर २० जून ते २० जुलै या कालावधीत जिल्ह्याबाहेरील समित्या पात्र गावांची पाहणी करणार आहेत.(प्रतिनिधी)