शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

राज्यातील ऊस लागवडीत राहुरी विद्यापीठाच्या वाणांचा ९० टक्के वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:24 IST

या साखर कारखान्यांमध्ये अंदाजे १५ हजार कुशल व अकुशल कर्मचारी कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त या कारखान्यांना ऊस तोडण्यासाठी १० ...

या साखर कारखान्यांमध्ये अंदाजे १५ हजार कुशल व अकुशल कर्मचारी कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त या कारखान्यांना ऊस तोडण्यासाठी १० ते १२ लाख मजूर राज्यातील कोरडवाहू भागातून येत असतात. या मजुरांना वर्षातील सहा महिन्यांचा शाश्वत रोजगार उपलब्ध होतो. आतापर्यंत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधनातून उसाचे अधिक उत्पादन आणि साखर उतारा देणारे १४ वाण प्रसारित केले आहेत. महाराष्ट्र राज्यात एकूण उसाच्या क्षेत्रापैकी सन २०१९-२० मध्ये को ८६०३२ या वाणाखाली ४८ टक्के क्षेत्र, फुले २६५ या वाणाखाली ३४ टक्के क्षेत्र, फुले १०००१ या वाणाखाली ४ टक्के क्षेत्र, को ९२००५ या वाणाखाली ३.६७ टक्के क्षेत्र असे एकूण ९०.५५ टक्के क्षेत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांखाली आहे.

.................................

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशातील ऊस संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या केंद्राने विकसित केलेल्या ऊस वाणांखालील महाराष्ट्रात ९० टक्के क्षेत्र आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली असून, महाराष्ट्र राज्य हे साखर उत्पादनात देशात अग्रेसर आहे.

- डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू

.............

आजपर्यंत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने शेतकऱ्यांसाठी उसाचे १४ उन्नत वाण आणि १०२ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारित केलेल्या आहेत. या विकसित वाणांमुळे ऊस उत्पादकांमध्ये आर्थिक स्थैर्य आलेले आहे. म्हणूनच या संशोधन केंद्राचे कार्य दिशादर्शक आहे.

- डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक

.......................

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने गेल्या ८८ वर्षांत ऊस संशोधनाचे भरीव कार्य केले आहे. या केंद्राद्वारे राज्यातील सर्व साखर कारखान्यांना त्यांच्या गरजेनुसार उसाच्या प्रसारित जातींचा अनुवंशीकदृष्ट्या शुद्ध मूलभूत बियाणे हे पायाभूत बेणे निर्मितीसाठी देण्यात येते.

- डॉ. भारत रासकर, ऊस विशेषज्ञ

210821\img-20210821-wa0041.jpg

राज्यातील ऊस लागवडीखालील क्षेत्रात राहुरी विद्यापीठाच्या वाणांचा 90 टक्के वाटा