शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

वादळी पावसाचे ५ बळी, २०० घरांची पडझड

By admin | Updated: June 5, 2014 00:09 IST

अहमदनगर : वादळी पावसाने गेल्या दोन दिवसांत तब्बल पाच जणांचा बळी घेतला आहे. छत उडून गेल्याने दोनशेहून अधिक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत.

अहमदनगर : वादळी पावसाने गेल्या दोन दिवसांत तब्बल पाच जणांचा बळी घेतला आहे. छत उडून गेल्याने दोनशेहून अधिक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. फळबागांचेही नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या गावांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे.जिल्ह्यात सोमवार(दि.२)पासून वादळी वार्‍यासह पाऊस होत आहे. जवळे कडलग येथील शशिकला रमेश ढगे यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. शेवगाव तालुक्यातील मळेगावने येथे छपरावर वीज कोसळली त्यात आदिनाथ गणपत गाडेकर हा तरूण ठार झाला. मंगळवारी वांबोरीत वादळी वार्‍याने पत्रा उडाला. तो राजेंद्र सुखदेव खताळ या (रा. रूईछत्तीसी, नगर) मुलाच्या डोक्याला लागला. त्यात तो दगावला. चौथी घटना राहुरी तालुक्यातील तुळापूर येथे घडली. घराची भिंत अंगावर पडून ढकूबाई विठोबा हारदे ही युवती मरण पावली. नगर तालुक्यातील खंडाळा येथेही घराची भिंत अंगावर पडल्याने बाळू दातीर (वय ६५) दगावले. सविस्तर वृत्त हॅलोमध्ये