शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

१९० टँकरने पाणी पुरवठा

By admin | Updated: May 27, 2014 00:29 IST

अहमदनगर : उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात सरकारी पाण्याच्या टँकरची संख्या १९० वर पोहचली आहे.

अहमदनगर : उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात सरकारी पाण्याच्या टँकरची संख्या १९० वर पोहचली आहे. या टँकरच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार जनतेची तहान भागविली जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक टंचाईच्या झळा नगर, पाथर्डी आणि संगमनेर तालुक्यात बसतांना दिसत आहे. या ठिकाणी ४० ते ६६ हजार जनतेला टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पावसाला अद्याप सुमारे १३ ते १४ दिवसांचा कालावधी असल्याने टँकरचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासन पाणी टंचाईवर लक्ष ठेवून असून ज्या ज्या ठिकाणी मागणी होत आहे, त्या ठिकाणी तातडीने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)तालुकनिहाय टँकरने पाणी पिणारी जनता: संगमनेर ४८ हजार २८८, अकोले ३ हजार ६२१, कोपरगाव १५ हजार ३१५, नेवासा ७ हजार ३७८, राहाता ७ हजार ७५६, नगर ६६ हजार ९९, पारनेर २८ हजार ८६१, पाथर्डी ६३ हजार ४०९, शेवगाव २३ हजार ५७२, कर्जत ३८ हजार ३४३, जामखेड ३० हजार ९१७, श्रीगोंदा २ हजार ६३८ असा आहे. श्रीरामपुर, राहुरी तालुका पाणी टंचाईपासून वाचलेला आहे. या ठिकाणी उन्हाळ्यात एकही टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली नाही. जिल्ह्यात १४४ गावे आणि ५८९ वाड्यांमध्ये टंचाईची परिस्थिती असून त्या ठिकाणी १९० टँकर सुरू आहेत.