शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

शेतकऱ्यांच्या शेतात बियाण्यांची निर्मिती

By admin | Updated: May 10, 2014 02:31 IST

यवतमाळ शहरात काही महिन्यापूर्वी महाबीजचे बिजोत्पादन केंद्र तयार करण्यात आले. या केंद्रांच्या नियंत्रणात जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर ...

 यवतमाळ : यवतमाळ शहरात काही महिन्यापूर्वी महाबीजचे बिजोत्पादन केंद्र तयार करण्यात आले. या केंद्रांच्या नियंत्रणात जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर शेतकरी बियाणे निर्मितीचा प्रयोग राबविणार आहे. महाबिजची यंत्रणा त्याकरिता शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहे. खासगी बियाणे कंपन्या आपल्या मालकीच्या कार्यक्षेत्रात बियाणे निर्मितीचा कार्यक्रम राबवितात. त्याचा नफा स्वत:च्या खिशात ओढतात. मात्र राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या महाबीज कंपनीने शेतकर्‍यांना बियाणे निर्मितीच्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यातून शेतकर्‍यांच्या शेतात सीडचे प्लॉट लावण्यात येणार आहे. त्याला योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. तयार झालेले बियाणे प्रक्रियेत पास झाल्यास बाजार दरापेक्षा २० टक्के अधिक दराने शेतकर्‍यांकडून खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी तीन हजार हेक्टरचे नियोजन जिल्ह्याकरिता महाबीजने तयार केले आहे. तीन हजार हेक्टरवर बियाणे निर्मितीचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी कंपनीने कामकाज सुरू केले आहे. आतापर्यंत दीड हजार हेक्टरवर बियाणे लागवड करण्यास शेतकर्‍यांनी पुढाकार दर्शविला आहे. यामध्ये सोयाबीन आणि तुरीचा समावेश आहे. पुढाकार दर्शविणार्‍या शेतकर्‍यांना बियाणे महाबीज कंपनी देणार आहे. याला जिल्ह्यातील शेतकरी कसा प्रतिसाद देतात यावर या प्रक्रियेचे यश अवलंबून राहणार असल्याचे बोलल्या जात आहे. (शहर वार्ताहर)