शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

दारव्हा तालुक्यात १७ शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: February 22, 2015 02:04 IST

सततची नापीकी, कर्जबाजारीपणा यासह अन्य कारणामुळे दारव्हा तालुक्यात गेल्या वर्षभरात १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

दारव्हा : सततची नापीकी, कर्जबाजारीपणा यासह अन्य कारणामुळे दारव्हा तालुक्यात गेल्या वर्षभरात १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामध्ये दोन महिलेसह एका युवतीचासुद्धा समावेश आहे. तालुक्यात झालेल्या शेतकरी आत्महत्येची प्रकरणे तालका, जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात आली होती. या समितीने त्यामधील केवळ चारच आत्महत्या पात्र ठरविल्या. त्यामुळे पात्र ठरलेल्या कुटुंबांनाच शासनाची मदत मिळाली. जानेवारी २०१४ पासून आतापर्यंत तालुक्यात १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दफ्तरी आहे. त्यामध्ये प्रल्हाद जगराम जाधव हनुमान नगर, संतोष अरुण दुरटकर, मांगकिन्ही, सचिव प्रदीप मलमकर लोही, जमनाबाई शिवासुळ किन्ही वळगी, धनेश्वर नामदेव ढेंबे दारव्हा, संतोष प्रभाकर अलोणे सायखेड, लखन महादेव डोंगरे महतोली, शेषराव डोमाजी जाधव चानी, प्रल्हाद झिता राठोड लाखखिंड, सुभाष पुंडलिक धुरट घनापूर, अशोक मणजी पवार पळशी, सदाशिव बाबू पावडे डोल्हारी, पुंडलिक केशव रामगडे चिचबर्डी, मनकर्णा काशीराम ठोंबरे गणेशपूर, तुकाराम बाबूलाल चव्हाण भोपापूर, पुनाजी रोडबाजी मनवर मांगकिन्ही, सीमा राजाभाऊ देशमुख धामणगाव आदींचा समावेश आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाकडून एक लाख रुपयाची मदत दिल्या जाते. परंतु त्याकरिता काही निकष आहे. पात्र आत्महत्या निवडीकरिता तालुका व जिल्हास्तरावर समिती आहे. या समितीच्या छाननीत वरील चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या पात्र ठरल्या. उर्वरित १३ आत्महत्या अपात्र ठरल्याने त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा लाभ मिळाला नाही. (तालुका प्रतिनिधी)