शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

मनरेगाची कामे वाढविण्यासाठी आता संस्थांची मदत!

By admin | Updated: October 14, 2014 00:31 IST

आठ जिल्ह्यातील १३ तालुक्यांची निवड.

बुलडाणा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांचे महत्त्व ग्रामीण भागातील जनतेला पटवून देण्यासाठी आता स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. याअंतर्गत महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमधील १३ तालुक्यांची निवड करण्यात आली असून, योजनेची अंमलबजावणीदेखील सुरु करण्यात आली आहे. खरीप, रब्बी हंगामाची कामे संपल्यानंतर मजुरांच्या हाताला फारशी कामे नसतात. त्यामुळे रोजगाराच्या शोधात मजूरवर्ग मोठय़ा प्रमाणात शहरांकडे धाव घेतो. त्यामुळे खेडी ओस पडत होती. हे चित्र बदलविण्यासाठी मजुरांना किमान शंभर दिवसांच्या कामाची हमी मनरेगांतर्गत देण्यात आली; पण अद्याप मनरेगाला ग्रामीण भागात व्यापक स्वरूपात प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे योजनेचा उद्देश साध्य होत नव्हता. केंद्र शासनाने ग्रामीण भागात मनरेगाची कामं वाढविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका कार्यक्रमां तर्गत स्वंयसेवी संस्थाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. या स्वंयसेवी संस्था निवड केलेल्या प्रत्येक तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतीचे तीन गट तयार करणार आहे. संबंधित गावांचा अभ्यास करून ितथे कोणती विकास कामे राबविण्याची गरज आहे, याविषयी ग्रामपंचायतीना मार्गदर्शन करणार आहेत. ही कामं करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला दरवर्षी २८ लाख रुपयांचा निधी दिला जाणार असून, स्वंयसेवी संस्थांना त्यासाठी आर्थिक मोबदलाही दिला जाणार आहे. हा प्रकल्प २0१६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. याशिवाय मागास प्रवर्गातील मजुरांना जास्त प्रमाणात कामं उपलब्ध करून देण्यावर भरही दिला जाणार आहे. निवड करण्यात आले तालुके जिल्हा             तालुक्यांची संख्या गडचिरोली               २ यवतमाळ                ३ अमरावती                १ नाशिक                   २ नंदूरबार                  २ उस्मानाबाद             १ जालना                    १ वाशिम                    १ एकूण                    १३