शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
3
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
4
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
5
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
6
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
7
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
8
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
9
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
10
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
11
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
12
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
13
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
14
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
15
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
16
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
17
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
18
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
19
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
20
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची

राजकीय अस्थिरतेमुळे कुणालाही बहुमत अशक्य

By admin | Updated: October 6, 2014 00:37 IST

लोकमत परिचर्चेत मान्यवरांचा सूर.

शिखरचंद बागरेचा/वाशिममहाराष्ट्र राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या महायुतीसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी तुटल्याने राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही असे चित्र दिसून येत असल्याचा सुर लोकमतच्या परिचर्चेतुन निघाला. स्थानिक लोकमत जिल्हा कार्यालय येथे रविवार ५ ऑक्टोबर रोजी आघाडी व युतीच्या घटस्फोटामुळे निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो या विषयावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. या परिचर्चेमध्ये शहरातील प्रा. विजया जाधव, प्रा. अबरार मिर्झा, डॉ. राजीव अग्रवाल, प्रा.कमल अग्रवाल, उज्वलाताई उकळकर, संगिता उकळकर, व रोहिणी कळमकर आदी मान्यवरांनी सहभाग घेतला .राज्यातील नागरिकांना रस्ते, पाणी व विद्युत या मुलभुत समस्या भेडसावत असून संपूर्ण राज्याचा विकास होण्यासाठी कोणत्याही एका पक्षाचे सरकार स्थापन व्हावे असे विचार उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले. एक हाती सत्ता असल्यानेच राज्याचा विकास होऊ शकतो असे ठाम मत व्यक्त करताना राजकीय अस्थिरतेचे वारे कोणत्या दिशेने वाहतील हे सांगता येणे शक्य नाही. तरी या अस्थिरतेमुळे महाराष्ट्र राज्याची स्थिती दिल्ली सारखी तर होणार नाही अशी भितीही मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.