शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

जलयुक्त शिवार अभियानासाठी सर्व यंत्रणांनी गांभीर्याने काम करावे

By admin | Updated: January 29, 2015 01:39 IST

आढावा सभेत विभागीय आयुक्त राजूरकर यांच्या जलयुक्त शिवार अभियान गांर्भीयाने राबविन्याबाबत सूचना.

वाशिम : सिंचन क्षमता वाढीसाठी हाती घेण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाकडून राज्य शासन व सर्वसामान्य शेतकर्‍यांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी संबधित सर्व यंत्रणांनी गांभीयार्ने काम करावे, अशा सूचना अमरावती विभागाचे आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलयुक्त शिवार अभियान, धडक सिंचन मोहीम, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, रोजगार हमी योजनेचे उपायुक्त शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी बी. के. इंगळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार, दिनकर काळे, राजेश पारनाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. डी. पाडेवार, आत्माचे प्रकल्प संचालक विजय चवाळे, तहसीलदार आशिष बिजवल, बी. डी. अरखराव, श्रीकांत उंबरकर, ए. एम. कुंभार, ए. पी. पाटील यांच्यासह सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. धडक सिंचन योजनेविषयी बोलताना विभागीय आयुक्त राजूरकर म्हणाले की, या योजनेंतर्गत असलेल्या सर्व विहिरींची कामे ३१ मार्च २0१५ पूर्वी काम करायची असून सर्व अधिका?्यांनी या कामाला प्राधान्य द्यावे. विहिरींची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येईल. विभागीय अधिकारी व तहसीलदारांनी विहिरींचे लाभार्थी व संबंधित यंत्रणा यांची एकत्रित बैठक घेवून या विहिरींची कामे पूर्ण करून घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे अवाहन केले आहे.