शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

खासदारांच्या वसईतील जनता दरबारात वीजेने केला खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 23:53 IST

जनता दरबार सुरू असतांना तीनवेळा वसई गावातील विद्युत प्रवाह खंडित झाल्याने वीज कंपनी व त्यांच्या अधिकाऱ्यांची पोल चांगलीच उघडी पडली.

वसई : पालघर लोकसभेचे युतीचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी शुक्र वारी वसई तहसील कार्यालयात आपला पहिला-वहिला जनता दरबार आयोजित केला होता. मात्र आश्चर्य म्हणजे हा जनता दरबार सुरू असतांना तीनवेळा वसई गावातील विद्युत प्रवाह खंडित झाल्याने वीज कंपनी व त्यांच्या अधिकाऱ्यांची पोल चांगलीच उघडी पडली.दरम्यान या जनता दरबारात लोकांनी प्रामुख्याने वीज बिले, वाढीव बिले, अधिकारी कर्मचारी वर्गाचा अनागोंदी व मनमानी कारभार आदी असंख्य वीज समस्या सोबत प्रलंबित ६९ गावांचा पाणीपुरवठा प्रश्न: यासह वसई महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रश्न त्यांच्या समोर मांडले. उपस्थित विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यावरील उपाययोजना सुचविली.खरंतर या जनता दरबारात महसूल, वीज आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेली ६९ गावची पाणी योजना हे प्रमुख प्रश्न होते.ते दुर्लक्षित राहिले.त्यावर खास.राजेंद्र गावित यांनी उपस्थितांना ही योजना लवकरात लवकर पूर्णत्वास नेउन कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन लवकरच हा पाणी प्रश्न निकाली लागणार असल्याचे सूतोवाच केले.या दरबाराचे महत्त्व वाढले. कारण येथे अवघ्या ४ महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूका होत असून पैकी पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात युतीला चांगले मताधिक्य मिळून आता युतीचे खासदार निवडून आले, त्यामुळेच सेना भाजपाचे लक्ष आता खासकरून बोईसर, नालासोपारा आणि वसई विधानसभा क्षेत्रावर राहणार आहे.वीज अधिकारी वर्गाची फटफजिती ! तर पालिका आयुक्त उठून जातात तेव्हा ?हा जनता दरबार सुरू असताना देखील याप्रसंगी तीन वेळा महावितरणचा विद्युत प्रवाह खंडित झाला, त्यामुळे उपस्थित महावितरणच्या अधिकाºयांची चांगलीच फटफजिती बघायला मिळाली. याचा फायदा घेत नागरिकांनी आरडाओरड सुरू केला होता. तर यावेळी उपस्थित नागरिकांनी सार्वजनिक प्रश्नासमवेत वसई विरार महापालिका आयुक्त बी.जी.पवार यांना आपले खाजगी प्रश्न देखील विचारायला सुरुवात करून त्यांना घेरण्याचा प्रत्यन केला. मात्र अखेर वैतागून आयुक्त बी.जी. पवार यांनी भर सभेतून काढता पाय घेत निघून जाणे पसंत केलं.