शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
5
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
6
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
7
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
8
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
9
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
10
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
11
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
12
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
13
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
15
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
16
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
17
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
18
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
19
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
20
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण

रुंदीकरणात झाडं वाचविण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:49 IST

देशभरात रस्त्याच्या रुंदिकरणाचा सपाटा सुरु असून यात रस्त्यालगतच्या झाडांची कत्तल केल्या जात आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने या झाडांच्या संरक्षणासाठी आता पर्यावरण संवर्धन समितीने पुढाकार घेतला आहे. रस्त्यालगतचे झाडे वाचविण्यासाठी त्यांनी प्रत्येक झाडावर ‘मला वाचवा’ असे फलक लावण्यात आले आहे.

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धन संस्थेचा पुढाकार : प्रत्येक झाडावर लावले फलक

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : देशभरात रस्त्याच्या रुंदिकरणाचा सपाटा सुरु असून यात रस्त्यालगतच्या झाडांची कत्तल केल्या जात आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने या झाडांच्या संरक्षणासाठी आता पर्यावरण संवर्धन समितीने पुढाकार घेतला आहे. रस्त्यालगतचे झाडे वाचविण्यासाठी त्यांनी प्रत्येक झाडावर ‘मला वाचवा’ असे फलक लावण्यात आले आहे.वाढते शहरीकरण, जंगल कटाई यामुळे झाडाची संख्या कमी होत आहे. त्याचे दुष्परिणाम आपण अनुभवतो आहे. सध्या उन्हाळ्याचा कालावधी वाढला असून हिवाळा व पावसाळ्याचे दिवस कमी झाले आहे. त्यातच रस्त्याच्या रुंदिकरणात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. वर्धा ते हिंगणघाट रस्त्याचे रुंदिकरण सुरु असून यामध्ये ६० ते ७० वर्षापासूनचे झाडं तोडल्या जात आहेत. या वृक्ष तोडीला परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. पर्यावरणाचा ºहास करुन देशाचा विकास नागरिकांना मान्य नाही. याचा विचार करुनच पर्यावरण संवर्धन संस्थेने वेळा ते कापड गिरणी (नवीन) या ३ कि.मी अंतरात असलेल्या झाडांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. तसेच पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही भ्रमणध्वनीवरुन चर्चा केली असता त्यांनी या विषयाकडे लक्ष देणार असल्याचे आश्वस्त केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बोरकर, सह अभियंता तोंडूलवार यांच्याशी संपर्क साधाला असता त्यांनी प्रकल्प व्यवस्थापक राघवन यांची भेट घेण्यास सांगितले. या विषयाला गांभीर्याने घेत राघवन यांच्याशीही चर्चा करण्यात आली. तेव्हा त्यांनी या मार्गावरील जास्तीत जास्त झाडं वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ज्या बाजुने कमीतकमी झाडं असतील त्या बाजुनेच रस्त्याचे रुंदीकरण करु आणि त्याही बाजुची झाडं वाचवता आली तर नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या मोहिमेत पर्यावरण संवर्धन संस्थेचे रुपेश देऊळकर, अ‍ॅड. ओमप्रकाश भोयर, अमोल क्षीरसागर, पवन डफ, शुभम घोडे, ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. अभिजीत डाखोरे यांचा सहभाग आहे. या संदर्भात असाच पाठपुरावा सुरु राहणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष आशिष भोयर यांनी सांगितले.