शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

शेतमजुरांना अन्न सुरक्षा द्या

By admin | Updated: August 19, 2015 02:24 IST

अन्न सुरक्षा योजनेत शेतमजुरांचा उल्लेख नाही. त्यामुळे ते अन्नसुरक्षेच्या लाभापासून वंचित राहणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शासन निर्णयात उल्लेख नाहीवर्धा : अन्न सुरक्षा योजनेत शेतमजुरांचा उल्लेख नाही. त्यामुळे ते अन्नसुरक्षेच्या लाभापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे या शासननिर्णयात बदल करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनात करण्यात आली.निवेदनानुसार राज्यशासनाने ५ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत लाभ मिळवून दिला. ही प्रशसनीय बाब आहे. परंतु २४ जुलै २०१५ व ५ आॅगस्ट २०१५ या दोन्ही शासननिर्णयात शेतमजुरांना उल्लेख नसल्यामुळे शेतमजुरांना आता राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या शासननिर्णयाचा शासनाने फेरविचार करावा आणि वस्तुनिष्ठ निर्णय घेऊन शेतमजुरांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश करावा. शासननिर्णयात स्पष्टता आणावी, अशी मागणी आमआदमी पार्टीचे तालुका संयोजक पंकज सत्यकार यांची निवेदनाद्वारे केली. तसेच जिल्हाधिकारी यांनी निवेदनाचा पाठपुरावा करुन शेतमजुरांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून द्याव अशी मागणी केली आहे.(शहर प्रतिनिधी)