शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

शेतमजुरांना अन्न सुरक्षा द्या

By admin | Updated: August 19, 2015 02:24 IST

अन्न सुरक्षा योजनेत शेतमजुरांचा उल्लेख नाही. त्यामुळे ते अन्नसुरक्षेच्या लाभापासून वंचित राहणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शासन निर्णयात उल्लेख नाहीवर्धा : अन्न सुरक्षा योजनेत शेतमजुरांचा उल्लेख नाही. त्यामुळे ते अन्नसुरक्षेच्या लाभापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे या शासननिर्णयात बदल करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनात करण्यात आली.निवेदनानुसार राज्यशासनाने ५ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत लाभ मिळवून दिला. ही प्रशसनीय बाब आहे. परंतु २४ जुलै २०१५ व ५ आॅगस्ट २०१५ या दोन्ही शासननिर्णयात शेतमजुरांना उल्लेख नसल्यामुळे शेतमजुरांना आता राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या शासननिर्णयाचा शासनाने फेरविचार करावा आणि वस्तुनिष्ठ निर्णय घेऊन शेतमजुरांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश करावा. शासननिर्णयात स्पष्टता आणावी, अशी मागणी आमआदमी पार्टीचे तालुका संयोजक पंकज सत्यकार यांची निवेदनाद्वारे केली. तसेच जिल्हाधिकारी यांनी निवेदनाचा पाठपुरावा करुन शेतमजुरांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून द्याव अशी मागणी केली आहे.(शहर प्रतिनिधी)