शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

शिक्षकांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज

By admin | Updated: August 9, 2015 02:11 IST

शिक्षक जिल्हा परिषदेचा असो वा खासगी शाळेचा तो अनेक समस्यांनी ग्रासला आहे. त्याच्या समस्या सोडविण्याकरिता केवळ निवेदन देवून ...

शिक्षक संघाचा मेळावा : राज्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती वर्धा : शिक्षक जिल्हा परिषदेचा असो वा खासगी शाळेचा तो अनेक समस्यांनी ग्रासला आहे. त्याच्या समस्या सोडविण्याकरिता केवळ निवेदन देवून काम भागणार नाही तर त्याकरिता शिक्षकांनी एकत्र येत लढा देणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी सघंटित होणे आवश्यक आहे, असे विचार महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे नेते तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले. येथील एका सभागृहात शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब काळे, राज्य सरचिटनिस मधुकर काचोळे, विदर्भ नेते बी. रा. भालतडक, पुणे विभागाचे माधव पाटील जिल्ह्याचे नेते शेषराव गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्याच्या नेत्यांनी शिक्षकांना सोसाव्या लागत असलेल्या अनेक समस्यांची माहिती दिली. शिवाय त्या सोडविण्याकरिता संघाकडून प्रयत्न होत असल्याचेही सांगितले. या समस्या सोडविण्याकरिता सोमवारी सकाळी संघाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. शिवाय याच वेळी शिक्षकांच्या १६ व्या अधिवेशनाची घोषणाही करण्यात आली. ते अधिवेशन पुणे येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या सभेचे प्रास्ताविक शिक्षक संघाचे लोमेश वराडे यांनी केले. त्यांनी संघाच्या वतीने शिक्षकांकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शिवाय वर्षभरात संघाच्यावतीने उभारलेल्या लढ्यातून शिक्षकांच्या सुटलेल्या समस्यांचा उहापोह केला. कार्यक्रमाचे संचालक मोहन कोठे व वर्षा काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार गजानन पुरी यांनी माणले. या कार्यक्रमाला वसंत बोडखे, अजय गावंडे, संजय गायकवाड यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)