शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

बापूंचा जाहिरनामा स्वत: राबविण्याची गरज

By admin | Updated: August 11, 2015 03:01 IST

आश्रमात राहण्याचा आणि महापुरुषांचा सहवास लाभला. ‘हिंद स्वराज्य’ तीनदा वाचण्याचा प्रयत्न केल्यांनतर आता मात्र

अभय बंग यांचे विचार : सेवाग्राम आश्रमात क्रांतिदिनी व्याख्यानसेवाग्राम: आश्रमात राहण्याचा आणि महापुरुषांचा सहवास लाभला. ‘हिंद स्वराज्य’ तीनदा वाचण्याचा प्रयत्न केल्यांनतर आता मात्र सदर पुस्तक समजू लागले. महात्मा गांधीजींनी १९०९ मध्ये हे पुस्तक लिहिले. जगातील एकंदरीत भांडवलशाही, हिंसा, पाश्चिमात्य संस्कृतीच्या भयानकतेचे दुष्परिणाम गांधीजींनी ओळखले होते. त्यामुळे गांधीजींच्या स्वप्नातील जाहिरनामा साकार करण्याची व्यक्तिगत पातळीवरुन सुरुवात व्हावी. जगात परिवर्तन व्हावे असे वाटत असले तरी स्वत:पासून याचा प्रारंभ केल्यास बापूंच्या जाहिरनाम्याची सुरुवात झाली, असे समजायला हरकत नाही, असे विचार डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले. यात्री निवासमध्ये भारत छोडो आंदोलन दिवसावर ‘हिंद स्वराज्य’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. एकनाथ रोडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या प्रसंगी व्याख्याते डॉ. बंग, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, मंत्री प्रा. डॉ. जाधव व गांधी विचार परिषदेचे भरत महोदय उपस्थित होते. मान्यवरांनी गांधीजींच्या प्रतिमेला सूतमाळ अर्पण केल्यानंतर प्रा. श्रीराम जाधव यांनी सूतमाळ व खादीची शाल देवून डॉ. बंग व प्रा. एकनाथ रोडे यांचे स्वागत केले.