शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
4
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
5
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
6
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
7
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
8
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
9
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
10
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
11
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
12
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
13
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
14
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
15
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
17
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
18
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
19
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
20
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल

योजनांची भरमार, माहितीचा अनुशेष मात्र कायम

By admin | Updated: July 18, 2015 01:59 IST

ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे असे म्हणत श्रमिकांचा आवाज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मजबूत केला.

अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन विशेष : दुर्बल घटकांच्या उत्थानाच्या बऱ्याच योजना बंदपराग मगर वर्धाही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे असे म्हणत श्रमिकांचा आवाज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मजबूत केला. त्यामुळे या समाजाला समाजभान आले. मातंग समाजात अंतर्भूत असलेल्या १२ पोटजातीच्या विकासासाठी तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबईची स्थापना करून अनेक योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यात २०११ ते १५ या चार वर्षात जवळपास १६७ समाजबांधवांना विविध योजनांना लाभ मिळाला आहे. मातंग समाजातील दुर्बल घटकांतील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांचा शैक्षणिक, आर्थिक, व सामाजिक विकास व्हावा यासाठी राज्यशासनामार्फत ११ जुलै १९८७ पासून या महामंडळाची स्थापना केली. महामंडळामार्फत बीज भांडवल योजना, विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना, शिष्यवृती योजना राबविल्या जातात. तसेच राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळ मर्यादित दिल्ली (एनएसएफडीसी) मार्फतही मुदत कर्ज योजना, लघुॠण वित्त योजना, महिला समृद्धी योजना, महिला विकास योजना शैक्षणिक कर्ज योजना आदी योजना राबविल्या जातात. असे असतानाही जागृतीचा अभाव लाभार्थ्यांच्या संख्येवरून पहावयास मिळतो. लवकर लाभ मिळत नसल्याच्याही तक्रारी पुढे आल्या आहेत. तसेच अनेक योजनांमध्ये अर्ज करूनही लाभ मिळाला नसल्याचेही लाभार्थी सांगत असतात. त्यामुळे महामंडळाला आणखी बळकटीची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. आणखी बळकटी देण्याची गरजसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ(मर्या.), मुंबई आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळ मर्यादित दिल्ली (एनएसएफडीसी) मार्फत अनेक योजना अण्णाभाऊसाठे यांच्या नावे राबविल्या जातात. प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागात महामंंडळाचा स्वतंत्र विभाग असतो; परंतु योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबाबत उदासीनता आणि शासनामार्फत पैसे मिळण्यासाठी लागत असलेला अवधी यामुळे योजनांच्या लाभार्थ्यांचा आकडा पाहिजे त्या प्रमाणात वाढलेला दिसत नाही.