शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

अर्धा तास भरून देण्याची शासकीय कर्मचाऱ्यांना सवलत

By admin | Updated: August 19, 2015 23:53 IST

राज्य शासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांत काम करणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी १५ मिनिटांनी उशिरा येण्याची

भार्इंदर : राज्य शासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांत काम करणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी १५ मिनिटांनी उशिरा येण्याची सवलत मिळाली होती. १ आॅगस्टपासून त्यात अर्ध्या तासाची वाढ केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना गाडी लेट अथवा वाहतूककोंडीचे कारण देता येणार नसून देण्यात आलेली सवलत कार्यालयीन वेळेत भरुन काढण्याचेही बंधनकारक केले आहे.शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यालयांत काम करणारे अनेक कर्मचारी कार्यालयीन क्षेत्राबाहेरील शहरांसह लांबून येत असतात. त्यामुळे त्यांना वेळेवर कामावर हजर राहण्यासाठी धावपळ करावी लागते. त्यातही अनेकदा वाहतुकीचा अडथळा निर्माण झाल्यास त्या कर्मचाऱ्यांना लेटमार्कचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने ३१ आॅगस्ट १९८८ च्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना कामावर येतेवेळी प्रवासात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास १५ मिनिटांची सवलत दिली होती. तसेच एका महिन्यात सवलतीच्या वेळेखेरीज सतत दोन वेळा उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक दिवसाची नैमत्तिक रजा कापली जात असे. ही सवलत जानेवारी २०१५ पासून लागू करण्याचे निर्देश असले तरी अंमलबजावणी १ आॅगस्ट पासून झाली आहे. (प्रतिनिधी)