शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वादळी वाऱ्यामुळे वर्धन ॲग्रोचे गोदाम भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:41 IST

औंध : वादळी वाऱ्यासह धुवांधार पावसामुळे रविवारी सायंकाळी झालेल्या घाटमाथ्यावरील वर्धन ॲग्रो कारखान्याचे जाॅगरी पावडर साठवण करण्यासाठी उभारलेले गोदाम ...

औंध : वादळी वाऱ्यासह धुवांधार पावसामुळे रविवारी सायंकाळी झालेल्या घाटमाथ्यावरील वर्धन ॲग्रो कारखान्याचे जाॅगरी पावडर साठवण करण्यासाठी उभारलेले गोदाम भुईसपाट होऊन अंदाजे २५ लाखांचे नुकसान झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, औंधसह परिसरात सलग तीन दिवस उन्हाळी पावसाने झोडपून काढले आहे. रविवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने घाटमाथा येथील वर्धन ॲग्रो साखर कारखान्यावर साखर आणि जाॅगरी पावडर साठवणूक करण्यासाठी बांबू आणि टारपोलीन कागदापासून अंदाजे ६० बाय २५० फूट लांबीचे दक्षिण उत्तर गोदाम तयार करण्यात आले आहे. सोसाट्याचा वारा आणि धुवांधार पावसाने गोदाम अक्षरशः भुईसपाट झाले. टारपोलीनचा छत फाटून आतील जाॅगरी पावडर आणि इतर साहित्याचे अंदाजे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. आज घटनास्थळी महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

१०औंध

फोटो:-वादळी वाऱ्यामुळे वर्धन ॲग्रो कारखानास्थळावरील गोदामाचे नुकसान झाले आहे.

(छाया : रशीद शेख)