शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

एसटीवरच्या जाहिराती उतरवल्या

By admin | Updated: September 16, 2014 23:27 IST

आचारसंहिता : जबाबदारी एकाची; काम दुसऱ्याचे

जगदीश कोष्टी - सातारा -निवडणुकीची आचरसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील एसटी गाड्यांवरील शासनाच्या जाहिराती काढल्या आहेत.विधानसभेसाठी १५ आॅक्टोबरला मतदान आहे. शुक्रवारपासून (दि. १२) आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाने साधारणत: पंधरा दिवसांपूर्वीच सर्व विभागांना आचारसंहितेच्या अंमलबजावणीचे पत्र दिले आहे.दररोज लाखो लोकांचा दळणवळणाचा प्रश्न सोडविणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाकडे हजारो गाड्या लोकांच्या सेवेत कार्यरत आहेत. या गाड्या महाबळेश्वर, जावळीसह पाटण तालुक्यातील दुर्गम, डोंगरी भागांबरोबरच अनेक गावांमध्ये धावतात. एसटीच्या जनसंपर्काचा फायदा घेण्यासाठी खासगी कंपन्यांबरोबर शासनानेही विविध योजनांची माहिती देणारे जाहिरात फलक एसटीवर लावले होते. सर्वसामान्यांना शासनांच्या योजनांची माहिती व्हावी, योजनांपासून कोणीही वंचित राहू नये, हा या जाहिरातीचा हेतू असला तरी एक प्रकारे सत्ताधाऱ्यांना केलेल्या कामाचा प्रचारच होत होता.आचारसंहितेच्या काळात फलक तसेच राहिले तर आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. त्यामुळे एसटीच्या सातारा विभागाने जाहिरात लावण्याचा ठेका असलेल्या संबंधित कंपनीला हे फलक काढण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती. तरी बरेच दिवस फलक तसेच होते.