शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

..अन्यथा गरजेपुरते पिकवावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:46 IST

शेतमालाला दर नसल्याने शेतकरी संतप्त लोकमत न्यूज नेटवर्क औंध : ‘शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची गरज असून, काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे ...

शेतमालाला दर नसल्याने शेतकरी संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

औंध : ‘शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची गरज असून, काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे भांडवलही निघत नाही. कोणतेही पीक केले तरी दराच्या बाबतीत नेहमीच ओरड आहे. त्यामुळे शासनाने योग्य हमीभाव शेतमालाला द्यावा, अन्यथा येथून पुढे आम्हांला गरजेपुरते पिकवावे लागेल,’ असा इशारा औंधचे प्रगतशील शेतकरी गणेश देशमुख यांनी दिला आहे.

औंध येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी अनिल माने, वैभव हरिदास यांची प्रमुख उपस्थिती होती.

देशमुख म्हणाले, ‘सध्या आले पिकाला दर नाही, ऊसाची वेळेवर बिले मिळत नाहीत. मेथी, शापू, कांदे याला दर नाही. पीकपद्धती बदलून शेती केली तरी काही फायदा होईना. त्यामुळे आज दर मिळेल, उद्या दर मिळेल या आशेवर शेतकरी जगत आहे. मात्र, युवा शेतकरी म्हातारा झाला तरी काही दर मिळेना. खतांच्या दरात वाढ, औषध, बी-बियाणे महाग होत आहेत. मात्र, शेतमालाला दर वाढत नाही. त्यामुळे येथून पुढे गरजेपुरता अन्नधान्य पिकवावे लागेल, असा निर्णय आम्हा सर्वांना घ्यावा लागेल.’