शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पाणी आराखडा तयार

By admin | Updated: February 18, 2015 00:54 IST

राजापूर तालुका: निधीची उपलब्धता होणे आवश्यक

राजापूर : मागील काही वर्षांत वेळेवर पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार न झाल्याने वेळेवर निधी मिळाला नाही आणि टँकरने पाणी पुरवठा करणे महाकठीण ठरले. मात्र, यावर्षी राजापूर पंचायत समिती प्रशासनाने वेळेवर टंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ३८ गावे व ७८ वाड्यांना ३ कोटी ७५ लाख १० हजार अंदाजीत खर्च अपेक्षित आहे. या आराखड्यात ताम्हाणे चव्हाणवाडी, धनगरवाडी, शेंडेवाडी, पळसमकरवाडी, मोरोशी, तळेवाडी, टेंबवाडी, खरवते वाणेवाडी, धनगरवाडी, हसोळतर्फे सौंदळ, कोंडलाडवाडी, बौद्धवाडी, विठ्ठलवाडी, कारवली, गाववाडी बौद्धवाडी, वरचीवाडी, केळवली मोसम, झर्ये धनगरवाडी, जवळेथर धावडेवाडी, मावळतवाडी, ताम्हाणे, चव्हाणवाडी धनगरवाडी, पेड्ये - गुरववाडी, पहिलीवाडी (मधलीवाडी), शेंडेवाडी, कळसवली पळसमकरवाडी, कोष्टेवाडी, गोठणे दोनिवडे, हातणकरवाडी बौद्धवाडी, साखरकरवाडी, गो. दो. शाळा क्र. १ किंजळवणे, नाचणेकर वाडी, नेरकेवाडी क्र. ३, हातणकरवाडी, तांबळवाडी, हुंबरवाडी, हातणकरवाडी कडे कुडकुडवाडी, दळवीवाडी, साखरीनाटे, प्रादेशिक योजना मोरोशी तळेवाडी, टेंबवाडी, आंगले, साळसरकरवाडी, खरवते वाणेवाडी, हसोळतर्फे सांैदळ कोंडलाडवाडी, बौद्धवाडी, तळवडे जंगमवाडी, ब्राह्मणदेव धनगरवाडी, कारवली, विठ्ठलवाडी, गाववाडी बौद्धवाडी, वरचीवाडी, कोंड्येतर्फे राजापूर गाडगीळवाडी महाळुंग धनगरवाडी, पांगरी बुद्रुक बागवाडी, केळवली, कुंभवडे, हरचलीवाडी, मधलीवाडी बौद्धवाडी, रामणवाडी, भरडवाडी, देवाचे गोठणे, सोंड्येवाडी, मयेकरवाडी, कातळीवाडी, धाऊलवल्ली, सोंड्येवाडी, पोकळेवाडी, मधला वठार, रूमडे वठार, पाखाडी, खरवते बौद्धवाडी, दोनिवडे धनगरवडी, तळवडे धनगरवाडी, झर्ये धनगरवाडी, कोदवली धनगरवाडी, मांडवेवाडी, मांडवकरवाडी शाळा नं. २ पाथर्डे धनगरवाडी, धोपेश्वर तिथवली धनगरवाडी, चिखले धनगरवाडी, बारसू धनगरवाडी शाळा, पांगरे बु. गावमळा, धावडेवाडी, मावळतवाडी, मूर चिखलेवाडी, मुरवाळवड करक आंबा, जांभळवाडी, मधलीवाडी, तांबळवाडी, चिखलगाव, ठिकावडी, सुर्वेवाडी, वाटुळ म्हादयेवाडी, गोळवाडी, कोेंड्येतर्फे सौंदळ तांबळवाडी बौद्धवाडी, अजिवली बाणेवाडी बौद्धवाडी, वाडापेठ, धावडेवाडी, प्रिंदावण, तळेखाजण, कणेरे बौद्धवाडी, हातदे पाटीलवाडी, शीळ वरचीवाडी, कोल्हेवाडी असा समावेश असून बहुतांशी वाड्यांमध्ये धनगरवाडे व बौद्धवाड्या यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त विंधन विहिरी नळपाणी योजनांची दुरुस्ती करणे तात्पुरती पुरक नळयोजना घेणे, खासगी विहिरी अधिग्रहीत करणे, टँकरने, बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, असा १ आॅक्टोबर २०१४ ते ३० जून २०१५ संकलित आराखडा देखील तयार करण्यात आलेला आहे. अखेरच्या टप्प्यात याव्यतिरिक्त संभाव्य गावे व वाड्या या कोणत्या असतील, त्याचा अंदाज घेऊन हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. निधीची तरतूद झाल्यास टंचाईग्रस्त गावे व वाड्यांवर पाण्याचे टँकर पोहचू शकतील, याची खबरदारी घेणे प्रशासनावर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. (प्रतिनिधी)