शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त वाड्यांचे शतक पाणीटंचाई : १०३ वाड्यांची तहान भागेना...

By admin | Updated: May 11, 2014 00:09 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात टंचाईग्रस्त १५ गावामध्ये ३६ वाड्यांची भर पडली आहे. या टंचाईग्रस्तांना करण्यात येणारा पाणीपुरवठा केवळ १४ टँकर्स करण्यात येत असून

रत्नागिरी : जिल्ह्यात टंचाईग्रस्त १५ गावामध्ये ३६ वाड्यांची भर पडली आहे. या टंचाईग्रस्तांना करण्यात येणारा पाणीपुरवठा केवळ १४ टँकर्स करण्यात येत असून तो अपुरा असल्याने जनता हैराण झाली आहे. मात्र गतवर्षी पावसाचे प्रमाण जास्त होते तसेच अवेळी पडलेल्या पावसामुळे यंदा पाणीटंचाई कमी आहे. डोंगरदर्‍यात वसलेल्या धनगरवाड्यांतील लोकांना दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. कारण या वाड्यावस्त्या डोंगरदर्‍यामध्ये असल्याने पाण्याची पातळी खालावल्यामुळे येथील विहीरी, विंधन विहीरी, ओढे, झरे आटल्याने रहिवाशांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे़ मागील आठवड्यामध्ये ४१ गावातील ६७ वाड्यांमध्ये पाणीटंचाई होती. या टंचाईग्रस्तांना ६ शासकीय आणि ८ खासगी टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत होता़ यामध्ये १५ गावातील ३६ वाड्यांची भर पडली आहे़ मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात टंचाईग्रस्तांची संख्या वाढलेली असतानाही केवळ २ टँकरची वाढ करण्यात आली आहे. दापोलीमध्ये १ गाव ९ वाड्या, संगमेश्वरमध्ये ९ गावातील १३ वाड्या, लांजात ५ वाड्या व राजापूरात ३ गावातील ५ वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. तर रत्नागिरी तालुक्यातही यावेळी पाणीटंचाई सुरु झाली असून २ गावातील ४ वाड्यांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे प्रमाण खूप कमी आहे. कारण जिल्ह्यात ठिकठिकाणी अवेळी पाऊस पडत असल्याने त्याचे परिणाम पाण्याच्या पातळीवर झाला आहे. पावसाचे पाणी झिरपल्याने पाण्याची पातळी जैसे थे राहत आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील मंडणगड, गुहागर, चिपळूण या तालुक्यांमध्ये पाण्याच्या पातळीची स्थिती चांगली आहे. त्यामुळे हे तीनही तालुके अजूनही टंचाईमुक्त आहेत. (शहर वार्ताहर)