शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

‘आधार’साठी विद्यार्थ्यांची धडपड

By admin | Updated: August 6, 2015 03:01 IST

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे केल्याने पालकांची चांगलीची

अलिबाग : शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे केल्याने पालकांची चांगलीची तारांबळ उडाली आहे. जिल्ह्यात २६ लाख ३४ हजार २०० लोकसंख्येपैकी २२ लाख ४३ हजार ८७२ नागरिकांनी आधारची नोंदणी केली आहे. उर्वरित आकडेवारीमध्ये जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची नोंदणी करणे अद्याप बाकी आहे. जिल्ह्यात ८५.१८ टक्के आधार नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे.आधार नोंदणी करण्यासाठी ८२ किट्स देण्यात आल्या आहेत. सर्वाधिक रोहे तालुक्यात १५, तर अलिबाग तालुक्यात १३ किट्स वितरीत केल्या आहेत. आधार नोंदणी करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज आहे. ते उपलब्ध नसल्याने ३८ किट्स बंद ठेवाव्या लागल्या आहेत. आॅपरेटिंगचे काम येते त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.विद्यार्थ्यांची आधार नोंदणी होणे बाकी आहे. त्या दिशेने प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात दोन हजार ६७९ अंगणवाडी केंद्रे, ५२० मिनी केंद्रे अशी एकूण तीन हजार १९९ केंद्रे आहेत. ० ते ५ वर्षेमधील अंगणवाडी लाभार्थ्यांची संख्या एक लाख ७५ हजार ९२८ आहे. एक हजार १२० अंगणवाडीतील ४१ हजार ४५ लाभार्थ्यांची आधार नोंदणी केली आहे, तर एक लाख ३४ हजार ८८३ लाभार्थ्यांची नोंदणी बाकी आहे.एक लाख ६३ हजार १७७ विद्यार्थ्यांनी अद्यापही नोंदणी नाही.