शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वाळूमाफियांचा भीमेत धुमाकूळ

By admin | Updated: June 23, 2014 22:04 IST

मूळगार (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या पात्रत रात्रीच्या सुमारास वाळूमाफियांनी नंग्या तलवारी काढून धुमाकूळ घातला.

दौंड : मूळगार (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या पात्रत रात्रीच्या सुमारास वाळूमाफियांनी नंग्या तलवारी काढून धुमाकूळ घातला.
दरम्यान, संतप्त ग्रामस्थांच्या जमावाने आक्रमक पवित्र घेतल्याने परिस्थितीचे भान ठेवून वाळूमाफियांनी तलवारीसह पलायन केले. संतप्त ग्रामस्थांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार गार ग्रामपंचायतीने परिसरात वाळूउपसा न करण्याचा ठराव ग्रामसभेत घेतला आहे. त्यानुसार गेल्या तीन ते चार दिवसांपासून काही मंडळी या भागात सर्रासपणो वाळूउपसा करीत आहेत. याची चाहूल ग्रामस्थांना लागली, तसेच रात्रीच्या सुमारास काही मंडळी जेसीबीच्या साहाय्याने वाळूउपसा करीत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच साधारणत: 1क्क् च्या जवळपास ग्रामस्थ नदीपात्रत गेले. या वेळी त्यांनी वाळूउपसा करणा:यांना मज्जाव केल्यामुळे वातावरण चिघळले. दरम्यान, काही वेळांत स्कॉर्पिओत तिघे जण नदीकाठी आले आणि तलवारीसह खाली उतरून ग्रामस्थांना दमदाटी करू लागले. 
जेसीबी आणि त्याच्या चालकाला तहसीलदार आल्याशिवाय सोडणार नाही, असा पवित्र ग्रामस्थांनी घेतला. त्यानुसार पहाटे पाचर्पयत पोलीस निरीक्षक नवनाथ मदने नदीपात्रत तळ ठोकून होते. सकाळी 9 च्या सुमारास तहसीलदार उत्तम दिघे घटनास्थळी आल्यानंतर जेसीबीचालकाला जेसीबीसह तहसीलदारांच्या ताब्यात दिले. 
परिणामी, मंडलाधिकारी महादेव ठोंबरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. साधारणत: गेल्या पाच दिवसांपासून 89 हजार 9क्क् रुपयांची 6क् ब्रास वाळू चोरीला गेल्याची फिर्याद दिली आहे. जेसीबीचालक एकनाथ भोग, जेसीबीचा मालक कुल (पूर्ण नाव माहीत नाही), सोमनाथ कांबळे यांच्यासह अन्य काही व्यक्तींनी वाळू चोरली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी वाळू चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. 
 
4‘कोण आम्हाला वाळू काढण्यापासून अडवतो, त्याला आम्ही बघून 
घेऊ,’ यासह दमदाटीची भाषा चोरटय़ांनी केली. त्यानंतर ग्रामस्थ 
आक्रमक झाल्याने वातावरण तंग झाले. वाळू चोरटय़ांनी तलवारीसह पळ काढला. अन्यथा वाळू चोरटय़ांना या वेळी मोठी किंमत मोजावी लागली असती, असे काही ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी जेसीबीचालकाला घेराव घालून नदीपात्रत अडवून ठेवले. दरम्यान, ग्रामस्थांनी तलाठय़ाला फोन केला. त्यानुसार पाच तलाठी, साहायक पोलीस निरीक्षक नवनाथ मदने रात्रीच्या सुमारास घटनास्थळी आले. त्यानंतर वातावरण निवळले.