शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

पाणीकपात रखडली

By admin | Updated: September 2, 2015 04:26 IST

धरणक्षेत्रामध्ये खूपच कमी पाऊस झाल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात करून एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे

पुणे : धरणक्षेत्रामध्ये खूपच कमी पाऊस झाल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात करून एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. मात्र महापौर दत्तात्रय धनकवडे हे परदेश दौऱ्यावर असल्याने ते परत आल्यानंतरच त्याची घोषणा करण्यात येणार आहे. पाण्याची परिस्थिती गंभीर होत असताना महापौराची प्रतीक्षा करण्याची चुकीची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.शहरामध्ये १ सप्टेंबरपासूनच पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ऐनवेळी तो पुढे ढकलावा लागला आहे. वस्तुत: आयुक्त महापौरांशी फोनवर चर्चा करून हा निर्णय घेऊ शकत असतानाही त्याला विलंब लावला जात आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये सध्या १४. ६७ टीएमसी पाणीसाठी उपलब्ध आहे, गेल्यावर्षी हाच पाणीसाठा २६.७४ टीएमसी एवढा उपलब्ध होता त्यावेळी पाणीकपात लागू करण्यात आली होती. मागील वर्षी १ जून २०१४ अखेर एकवेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला व ५ जुलै २०१४ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. याबाबत उपमहापौर आबा बागूल यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना पत्र दिले आहे. शहराला आगामी काळात लागणाऱ्या पाण्यासाठी तातडीने पाणीबचतीसाठी नियोजन होणे आवश्यक आहे. गणेशोत्सवापर्यंत शहरामध्ये एक वेळ पाणीपुरवठा करण्यात यावा, उत्सव संपल्यानंतर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा. मराठवाड्याप्रमाणे पुण्यातील पाण्याची परिस्थिती गंभीर बनू नये, याकरिता आतापासूनच प्रयत्न होणे आवश्यक आहे. आजच्या तारखेपर्यंत उपलब्ध असलेला पाणीपुरवठा पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवला जावा, धरणांमधून शेतीला होत असलेला पाणीपुरवठा तत्काळ थांबविण्यात यावा, असे आबा बागूल यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.