शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

उजनीतून सोलापूरला पाणी सोडणार?

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

उजनी पाणलोट क्षेत्रातील पाणी कमी होत चालल्याने इंदापूर शहरासह, तालुक्यातील धरणालगतच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर

इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रातील पाणी कमी होत चालल्याने इंदापूर शहरासह, तालुक्यातील धरणालगतच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. तो आल्यानंतर येत्या चार ते पाच दिवसांत सुमारे साडेचार टीएमसी पाणी सोडण्यास सुरुवात होणार असल्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात जोरदार प्रशासकीय तयारी सुरू आहे. त्यामुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी इंदापूरकरांची अवस्था होणार असल्याचे चित्र आहे. सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उजनी धरणातून शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. उजनी धरणातील पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन सोलापूरसाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या उजनी धरणात वजा ३० टक्के इतका पाणीसाठा आहे. सोलापूरच्या बंधाऱ्यात पाणी पोहोचेपर्यंत पाणी सोडले तर ४.५० टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. त्यासंदर्भात भीमा पाटबंधारे विभागाने नुकतीच एक बैठक घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. (वार्ताहर)पाणी सुरक्षित पोहोचण्यासाठी नदीवर असलेल्या सर्व बंधाऱ्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. एका वेळी एका बंधाऱ्यावर २ पोलीस असे तीन पाळ्यांमध्ये ६ पोलीस कर्मचाऱ्यांची बंदोबस्तासाठी गरज लागणार आहे. त्या बंदोबस्तासह पाणी सोडण्याच्या खर्चासंदर्भातही या बैठकीत चर्चा झालेली आहे.