शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

उजनी 100 टक्के भरले; उद्योगांचा पाणीप्रश्न कायम

By admin | Updated: September 6, 2014 23:41 IST

उजनी धरण 1क्क् ट़क्के धरण भरले आहे.त्यामुळे पुणो,सोलापुर,नगर जिल्ह्यातील शेतीच्या,पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

बारामती : उजनी धरण 1क्क् ट़क्के धरण  भरले आहे.त्यामुळे पुणो,सोलापुर,नगर जिल्ह्यातील शेतीच्या,पाण्याचा प्रश्न  मार्गी लागला आहे.मात्र,बारामती एमआयडीतील उद्योगांचा पाणीप्रश्न ‘जैसे थे’ आहे.गरजेपुरता पाणीपुरवठा होत नसल्याने आजही येथील उद्योगांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.विकतच्या पाण्यासाठी उद्योगांनी करार देखील केले आहेत.या पाण्यासाठी कोटय़ावधी रुपये या उद्योगांना मोजावे लागत आहेत.
बारामती एम आय डी सी त अनेक आंतरराष्ट्रीय उद्योग आहेत.या उद्योगांची दररोज किमान 12 दशलक्ष लीटर पाण्याची गरज  आहे.मात्र,प्रत्य़़क्षात केवळ 8 दशलक्षलीटर पाणी उद्योगांना मिळत असल्याची उद्योजकाची तक्रार आहे.उर्वरीत पाणी विकत टँकरने विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव चित्र आहे. उजनी  धरण  1क्क् टक्के भरुन देखील हे चित्र बदलण्याची कोणतीही शक्यता नाही.हे चित्र बदलणार कधी ,असा संतप्त सवाल उद्योगांकडुन व्यक्त होत आहे.उजनी धरणातुन एमआयडीसी ला पाणीपुरवठा करणा:या जलवाहीनी तुन 4क् ट़क्के पाण्याची गळती होत असल्याचे देखील उद्योजकांचे निरी़़़क्ष़ण आहे.
 याबाबत बारामती चेबर ऑफ कॉमर्स अॅण्ड  इंडस्ट्रीज  चे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की,गतवर्षी 11क् ट़क्के  धरण भरले होते.तरी देखील पाण्याची समस्या कायम आहे.या वर्षी धरण 1क्क् टक्के भरले आहे.एम आयडीसीला  पाणीपुरवठा करणा:या जलवाहीनीतुन होणारी पाण्याची गळती थांबवावी.उद्योगांना पुर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यात यावा ,अशी आमची आग्रही मागणी आहे.उद्योगांना ंटकर ने पाणी विकत घेण्याची वेळ येउ नये,अशी आमची माफक अपेक्षा आहे.या बरोबरच एम आय डीसीत आणखी आंतर राष्ट्रीय उदयोग येउ पाहत आहेत.अगोदरच असणा:या उद्योगांना पाणी पुरत नाही.त्यामुळे नव्याने येणा:या उदयोगाना पाणी देणार कोठुन हा प्रश्न निरुत्तरीतच आहे.यासाठी दिर्घकाळीन उपाययोजना करण्याची गरज आहे.
चेंबरच्या पाठपुराव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी देखील मंजुर केला आहे.याबाबत चे टेंडर देखील निघाले आहेत .मात्र प्रभावीपणो या कामांना गती देण्याची गरज जामदार यांनी व्यक्त केली आहे. 
(प्रतिनिधी)
 
पुणो :  धरणांच्या पाणलोट क्षेत्रतील पाऊस आज सकाळ पासून थांबला आहे. आज दिवसभरात या धरणांच्या पाणलोट क्षेत्रतील पाऊस पूर्णपणो थांबला असला,तरी, आसपासच्या परिसरात होणा-या पावसाचे पाणी धरणात मोठया प्रमाणात येत आहे. त्यामुळे या चारही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. पानशेत धरणातून 1688 क्यूसेक, वरसगाव धरणातून 650 क्यूसेक, तर टेमघर धरणातून 114 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. हे सर्व पाणी खडकवासला धरणात येत असल्याने तसेच खडकवासला धरणही 98  टक्के भरले असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून खडकवासला धरणातूनही मुठा नदीत 1710 क्यूसेक आणि कालव्याद्वारे 1336  क्यूसेक पाणी सोडण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
 
धरणपाणीसाठा विसर्ग (नदीत)
खडकवासला98}171क् क्यूसेक
पानशेत1क्क्}992 क्यूसेक
वरसगाव1क्क्}65क् क्यूसेक
टेमघर1क्क्}114 क्यूसेक