शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

उजनी 100 टक्के भरले; उद्योगांचा पाणीप्रश्न कायम

By admin | Updated: September 6, 2014 23:41 IST

उजनी धरण 1क्क् ट़क्के धरण भरले आहे.त्यामुळे पुणो,सोलापुर,नगर जिल्ह्यातील शेतीच्या,पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

बारामती : उजनी धरण 1क्क् ट़क्के धरण  भरले आहे.त्यामुळे पुणो,सोलापुर,नगर जिल्ह्यातील शेतीच्या,पाण्याचा प्रश्न  मार्गी लागला आहे.मात्र,बारामती एमआयडीतील उद्योगांचा पाणीप्रश्न ‘जैसे थे’ आहे.गरजेपुरता पाणीपुरवठा होत नसल्याने आजही येथील उद्योगांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.विकतच्या पाण्यासाठी उद्योगांनी करार देखील केले आहेत.या पाण्यासाठी कोटय़ावधी रुपये या उद्योगांना मोजावे लागत आहेत.
बारामती एम आय डी सी त अनेक आंतरराष्ट्रीय उद्योग आहेत.या उद्योगांची दररोज किमान 12 दशलक्ष लीटर पाण्याची गरज  आहे.मात्र,प्रत्य़़क्षात केवळ 8 दशलक्षलीटर पाणी उद्योगांना मिळत असल्याची उद्योजकाची तक्रार आहे.उर्वरीत पाणी विकत टँकरने विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव चित्र आहे. उजनी  धरण  1क्क् टक्के भरुन देखील हे चित्र बदलण्याची कोणतीही शक्यता नाही.हे चित्र बदलणार कधी ,असा संतप्त सवाल उद्योगांकडुन व्यक्त होत आहे.उजनी धरणातुन एमआयडीसी ला पाणीपुरवठा करणा:या जलवाहीनी तुन 4क् ट़क्के पाण्याची गळती होत असल्याचे देखील उद्योजकांचे निरी़़़क्ष़ण आहे.
 याबाबत बारामती चेबर ऑफ कॉमर्स अॅण्ड  इंडस्ट्रीज  चे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की,गतवर्षी 11क् ट़क्के  धरण भरले होते.तरी देखील पाण्याची समस्या कायम आहे.या वर्षी धरण 1क्क् टक्के भरले आहे.एम आयडीसीला  पाणीपुरवठा करणा:या जलवाहीनीतुन होणारी पाण्याची गळती थांबवावी.उद्योगांना पुर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यात यावा ,अशी आमची आग्रही मागणी आहे.उद्योगांना ंटकर ने पाणी विकत घेण्याची वेळ येउ नये,अशी आमची माफक अपेक्षा आहे.या बरोबरच एम आय डीसीत आणखी आंतर राष्ट्रीय उदयोग येउ पाहत आहेत.अगोदरच असणा:या उद्योगांना पाणी पुरत नाही.त्यामुळे नव्याने येणा:या उदयोगाना पाणी देणार कोठुन हा प्रश्न निरुत्तरीतच आहे.यासाठी दिर्घकाळीन उपाययोजना करण्याची गरज आहे.
चेंबरच्या पाठपुराव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी देखील मंजुर केला आहे.याबाबत चे टेंडर देखील निघाले आहेत .मात्र प्रभावीपणो या कामांना गती देण्याची गरज जामदार यांनी व्यक्त केली आहे. 
(प्रतिनिधी)
 
पुणो :  धरणांच्या पाणलोट क्षेत्रतील पाऊस आज सकाळ पासून थांबला आहे. आज दिवसभरात या धरणांच्या पाणलोट क्षेत्रतील पाऊस पूर्णपणो थांबला असला,तरी, आसपासच्या परिसरात होणा-या पावसाचे पाणी धरणात मोठया प्रमाणात येत आहे. त्यामुळे या चारही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. पानशेत धरणातून 1688 क्यूसेक, वरसगाव धरणातून 650 क्यूसेक, तर टेमघर धरणातून 114 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. हे सर्व पाणी खडकवासला धरणात येत असल्याने तसेच खडकवासला धरणही 98  टक्के भरले असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून खडकवासला धरणातूनही मुठा नदीत 1710 क्यूसेक आणि कालव्याद्वारे 1336  क्यूसेक पाणी सोडण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
 
धरणपाणीसाठा विसर्ग (नदीत)
खडकवासला98}171क् क्यूसेक
पानशेत1क्क्}992 क्यूसेक
वरसगाव1क्क्}65क् क्यूसेक
टेमघर1क्क्}114 क्यूसेक