शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

पीएमपीची ठेकेदारांवर मेहेरनजर

By admin | Updated: November 26, 2014 23:49 IST

पुणो महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) रोज 65क् पेक्षा जास्त बस बंद राहत असल्याने अनेक कामगार रोज बसून राहत आहेत.

पुणो : पुणो महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) रोज 65क् पेक्षा जास्त बस बंद राहत असल्याने अनेक कामगार रोज बसून राहत आहेत. दुसरीकडे ठेकेदारांच्या बस रस्त्यावर आणल्या जात असल्याने त्यांच्यावरच खर्च होत आहे. त्यामुळे पीएमपीकडे स्वत:च्या बस दुरुस्त करण्यासाठीही पैसे उरत नाहीत. संचलनात ठेकेदारांच्या बस परवडत असल्याने त्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
पीएमपीच्या सुमारे 125क् बस असून, त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त बस रोज बंद असतात. पीएमपीने ठेकेदारांकडून सुमारे 85क् बस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. त्यांपैकी रोज केवळ 2क् ते 3क् बस बंद असतात. पीएमपीकडे दुरुस्तीसाठी पैसे नसल्याने बस बंद ठेवाव्या लागत आहेत. विशेष म्हणजे अनेक बस केवळ एक हजार रुपयांपेक्षा कमी खर्च असूनही बंद ठेवल्या जात आहेत. तर काही बस सुरू करण्यासाठी बंद पडलेल्या बसचे सुट्टे भाग वापरले जातात. त्यातून बंद बस आणखी खिळखिळी होत जाते. त्यामुळे बंद बसचा आकडा वाढतच चालला आहे. 
दुसरीकडे काही ठेकेदारांकडून बस तात्पुरती दुरुस्ती करून रस्त्यावर उतरविल्या जातात. त्यामुळे त्यांच्यासोबत झालेल्या करारानुसार महिन्याला त्यांना कोटय़वधी रुपये द्यावे लागतात. एवढे पैसे खर्च करूनही त्यांच्या बसबाबत अनेक तक्रारी आहेत. डेपो व्यवस्थापकांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मुळात ठेकेदारांसोबत झालेला करारच संदिग्ध आहे. त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. परिणामी त्यांना पीएमपीकडून कोटय़वधी रुपये असेच द्यावे लागत आहेत. पीएमपीला एका बससाठी दररोज 62 रुपये खर्च येतो. तर ठेकेदछचर दररोज 47-48 रुपयांत सेवा देतात, असा दावा केला जातो. मग जे ठेकेदारांना जमते ते पीएमपीला का शक्य होत नाही?. याकडे प्रशासन जाणीवपूर्वक काणाडोळा करीत आहे. असे पीएमपी प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
ठेकेदारांना पैसे देण्याऐवजी ते बंद बसेसवर खर्च केल्यास त्या बसेस संचलनात येवू शकतात. टप्प्याटप्प्याने या बस रस्त्यावर येवू लागल्यास पीएमपीला होणारा तोटा कमी होवू शकतो. तसेच प्रवाशांनाही चांगली 
सेवा मिळेल. कामगारांनाही दररोज 
काम मिळेल.
- अशोक जगताप, शहर उपाध्यक्ष, इंटक  
 
‘काम द्या’ आंदोलन
दररोज सुमारे साडेसहाशेपेक्षा जास्त बस बंद राहत असल्याने अनेक रोजंदारीवरील कामगारांसह नियमित कामगारांना काम मिळत नाही. वाहक व चालक दिवसभर काम नसल्याने बसून असतात. रोजंदारीवरील कामगारांना याचा सर्वाधिक फटका बसतो. काम नसल्याने हे कर्मचारी निराश झाले आहेत. प्रशासनाकडून या कामगारांचा अधिकार डावलला जात असून, ते जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे या कामगारांसाठी गुरुवारपासून ‘काम द्या’ आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार मंचचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी दिली.