शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

परीक्षा काळातच विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’

By admin | Updated: March 2, 2015 03:05 IST

पावसामुळे शहरातील अनेक भागांतील वीज गुल झाल्याने नागरिकांची सलग दोन दिवस गैरसोय झाली. वीजेअभावी उकाड्याने आणि डासामुळे नागरिकांची झोप मोड झाली.

पिंपरी : पावसामुळे शहरातील अनेक भागांतील वीज गुल झाल्याने नागरिकांची सलग दोन दिवस गैरसोय झाली. वीजेअभावी उकाड्याने आणि डासामुळे नागरिकांची झोप मोड झाली. बारावी व दहावीच्या विद्यार्थ्यांना अंधारातच अभ्यास करण्याची पाळी आली. दुसऱ्या दिवशी रविवारी अनेक भागांत पाणी पुरवठा न झाल्याने ऐन पावसाळ्यात अनेकांना आंघोळीशिवाय साप्ताहिक सुट्टी घालवावी लागली. शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण झाले. दुपारपासून शहरातील काही भागात पावसाच्या सरी पडल्या. सायंकाळनंतर शहर परिसरासह मावळ तालुक्यात पावसाने हजेरी लावली. ऐन उन्हाळ्यात सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले. या पावसाने शहरातील अनेक भागांतील वीज गुल झाली. रात्रभर वीज नव्हती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची वार्षिक परीक्षा घेतली जात आहे. तसेच, दहावीच्या परीक्षा दोन दिवसाावर येऊन ठेपली आहे. मंगळवारी पहिला पेपर आहे. या विद्यार्थ्यांची वीजेअभावी मोठी गैरसोय झाली. या विद्यार्थ्यांना नाइलास्तव अंधारात मेणबत्तीच्या अपुऱ्या प्रकाशात अभ्यास करावा लागला. अंधारात घरातील स्वयंपाक आणि इतर कामे उरकावी लागली. वीज नसल्याने बाजारपेठेतील दुकाने लवकर बंद केली गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. वीज नसल्याने मोटार पंप बंद होते. इमारतीमध्ये तसेच, हौंसीग सोसायट्यामध्ये पाणी पुरवठा झाला नाही. (प्रतिनिधी)