शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

महाराष्ट्रचा विकास आराखडा लोकांर्पयत पोहोचवा : पुरंदरे

By admin | Updated: September 29, 2014 23:54 IST

मनसेने बनविलेला महाराष्ट्राचा विकास आराखडा जास्तीत जास्त लोकांर्पयत पोहोचवा.

पुणो : मनसेने बनविलेला महाराष्ट्राचा विकास आराखडा जास्तीत जास्त लोकांर्पयत पोहोचवा. तसेच जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधण्याचे मार्गदर्शन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मनसेचे पर्वती  मतदार संघातील उमेदवार जयराज लांडगे यांना केले. आपल्या प्रचाराची सुरुवात जयराज लांडगे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद घेऊन केली.
राजकारण फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित नाही. राजकारणाला विचार असणं, त्या विचाराला मूल्यांचा आधार असणं, हेतू असणं आवश्यक आहे. राजकारणाला काही श्रद्धा, काही आग्रह असणं आवश्यक आहे. तो विचार सर्वानी मिळून ठरवावा, कुठे जायचं ते निश्चित करावं, आपली दिशा पक्की असावी आणि आपण सर्वानी मिळून एका मोठय़ा मराठी समाजाचं आणि संपन्न महाराष्ट्राचं स्वप्न पाहावं म्हणून  महाराष्ट्राचा विकास आराखडा मनसेने तयार केल्याचे जयराज लांडगे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना सांगितले.
समाजातील शेतकरी, महिला, पोलीस व तरुणांसाठी असलेली मनसेची भूमिका तसेच मनसेच्या महाराष्ट्राच्या विकास आराखडय़ात समाविष्ट असलेल्या शेतक:यांची संपूर्ण कजर्माफी, चांगली वाहतूक सुविधा, ट्रॅफिक व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, प्रशासन या महत्त्वपूर्ण विषयांची माहिती दिली. प्रचारफेरीत जिल्हा संघटक रणजित शिरोळे, नगरसेवक राहुल तुपेरे, नगरसेवक प्रिया गदादे, मनसेचे विभागध्यक्ष संदीप शिंदे, महिला आघाडी उपाध्यक्ष कल्पना जाधव, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आशिष साबळे, सचिन लांडगे सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)