शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मृग कोरडा; पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 23, 2014 22:11 IST

मृग संपून आद्र्र नक्षत्र सुरू झाले असले, तरीसुद्धा वरुणराजाची अपेक्षित तेवढी कृपा होत नसल्याने जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

शेलपिंपळगाव : मृग संपून आद्र्र नक्षत्र सुरू झाले असले, तरीसुद्धा वरुणराजाची अपेक्षित तेवढी कृपा होत नसल्याने जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. या वर्षी मॉन्सूनच्या पावसाची शेतक:यांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. 
मृग नक्षत्रत झालेल्या पिकांच्या पेरण्या वाढीच्या, तसेच उत्पादनाच्या दृष्टीने किफायतशीर असल्याने बळीराजा याच नक्षत्रत पिकांच्या पेरणीला प्रधान्य देत असतो. विशेषत:  भुईमूग, बाजरी, मूग, कडधान्य, पालेभाज्या या पिकांची मोठय़ा प्रमाणात पेरणी खरिपात केली जाते. पेरणीपूर्व  शेतीची मशागत करून, तसेच जमिनीला खतावणी टाकून शेती पेरणीयोग्य करण्यात आलेली आहे. मात्र, मॉन्सून बरसण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ शेतक:यांवर आली आहे.  पावसाळी हंगामाची सुरुवात ही शेती हंगामाची सुरुवात असते. 
या वर्षीच्या शेती हंगामी वर्षाला 7 जूनपासून  सुरुवात झाली. मृग नक्षत्र प्रारंभी येत असल्याने या नक्षत्रत हमखास पावसाची हमी शेतकरी बाळगत असतो. त्यादृष्टीने शेतकरी उन्हाळी हंगामाच्या समाप्तीपासून जमिनीच्या मेहनतीच्या कामांची हाताळणी करून जमिनीला पिकांच्या उगवणीसाठी सर्वतोपरी पोषक बनवून ठेवतो. या वर्षी पावसापूर्वी मशागतीच्या कामांवर अखेरचा हात फिरवलेला असलेल्या पेरणीची कामे सोपी झालेली होती. पाऊस न पडल्याने पेरणीची गणिते 
चुकीचे ठरले. 
 
4खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मागील महिन्यात अवकाळी पावसाची कृपा झाली होती. अवकाळी पाऊस वगळता हंगामी पावसाची अजिबातच कृपा न झाल्याने सुमारे 45 ते 5क् गावांतील खरिपाच्या पेरण्यांना विलंब होत आहे. सन 2क्12नंतर पुन्हा या वर्षी अशी परिस्थिती ओढवलेली आहे.
4चालू वर्षी पावसाने दिलेली ओढ पुढील हंगामासाठी धोकादायक ठरणार आहे. पूर्ण क्षमतेने पाऊस झाल्यानंतर पाण्याच्या स्नेतांची पाणीपातळी चांगली वाढली जाते. अद्यापही वरुणराजा बरसला नसल्याने विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची घट असलेली दिसून येते.