शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

बारामतीच्या गालिंदे कुटुंबावर काळाचा घाला

By admin | Updated: June 23, 2014 01:31 IST

लग्नाच्या वऱ्हाडातील इनोव्हा गाडी उलटून झालेल्या अपघातात बारामतीतील एकाच कुटुंबातील तीन जण ठार, तर दोन महिला जखमी झाल्या

बारामती : लग्नाच्या वऱ्हाडातील इनोव्हा गाडी उलटून झालेल्या अपघातात बारामतीतील एकाच कुटुंबातील तीन जण ठार, तर दोन महिला जखमी झाल्या. मृतांमध्ये वडील व दोन मुलांचा समावेश आहे. आज (रविवार) पहाटे साडेसहाच्या सुमारास कर्नाटकातील हुमदाबादनजीक मणीख्याल गावाजवळ हा दुर्दैवी अपघात झाला. या अपघाताची माहिती कळताच बारामती परिसरात शोककळा पसरली. बारामतीतील भिगवण रस्त्यावरील हॉटेल अक्षय गार्डनचे मालक राजेंद्र अरविंद गालिंदे (वय ५२), त्यांचे सख्खे बंधू प्रशांत अरविंद गालिंदे (वय ४८) व वडील माजी नगरसेवक अरविंद सदाशिव गालिंदे (वय ७६) या तिघांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. त्यांची बहीण अमृता किरण सौदागर व सिंधू राजेंद्र गालिंदे या दोघी या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातात गालिंदे कुटुंबातील ३ कर्ते पुरुष मृत्युमुखी पडले. इनोव्हा गाडी स्वत: राजेंद्र हेच चालवीत होते. डोळ्यांवर झोप आल्याने हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर तिन्ही मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आले. शवविच्छेदन व जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत होत्या. या अपघाताची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. त्यांनी स्वत: लक्ष देऊन येणाऱ्या अडचणी दूर केल्या. (प्रतिनिधी)