शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मन की बात.... ओरडताय

By admin | Updated: October 8, 2015 21:04 IST

‘राग आला की आपण ओरडतो का? भांडण सुरू झाले की संतापून रागरागानं, तावातावानं लोकं का बोलत असतील? काय वाटतं तुम्हाला?’

गुरुजींनी विद्याथ्र्याना विचारलं,
‘राग आला की आपण ओरडतो का? भांडण सुरू झाले की संतापून रागरागानं, तावातावानं लोकं का बोलत असतील? काय वाटतं तुम्हाला?’
बराच विचार करून एकजण म्हणाला,
‘डोकं तापतं ना आपलं, राग येतो, त्या रागामुळे आपण ओरडतो.’
‘पण ओरडतो का? ज्याचा राग आला, संताप झाला, तो माणूस तर तिथे तुमच्या जवळ, तुमच्या बाजूला, समोरच असतो ना. मग शांतपणो सांगितलं जे सांगायचं ते तरी चालेल, ओरडायचं कशाला?’ - गुरुजींनी पुन्हा विचारलं.
कुणी काय कुणी काय उत्तरं दिली, पण गुरुजींचं तेच की, ओरडतो कशाला?
कुणाकडे काहीच उत्तर नाही म्हटल्यावर त्यांनीच सांगितलं.
‘जेव्हा माणसांना एकमेकांचा राग येतो ना, तेव्हा ते शरीरानं एकमेकांच्या अवतीभोवती असले तरी त्यांची मनं मात्र दुरावलेली असतात. त्यातलं अंतर वाढलेलं असतं. ते अंतर सांधायचं, त्यातून आपलं म्हणणं वाट काढत समोरच्यार्पयत पोहचवायचं म्हणून ते मोठय़ानं बोलतात. राग वाढतो, भांडण वाढतं, तसं मनातलं अंतर वाढतं. म्हणून मग अजून आरडाओरडा सुरू होतो. रागाची पट्टी वाढते.’
एवढं सांगून गुरुजी थांबले. मग पुन्हा त्यांनीच विचारलं.
‘माणसं प्रेमात पडतात, तेव्हा काय होतं?’
‘ते एकमेकांच्या अंगावर ओरडत नाहीत, हळूच बोलतात. कुजबुजतात. तरी त्यांचं म्हणणं एकमेकांना कळतं. कारण त्यांची मन जवळ आलेली असतात. अंतर कमी झालं की आवाज कमीच होतो.’
आणि एक स्टेज अशी येते की, जिथं खूप प्रेम असतं तिथं काही बोलावंही लागत नाही. एका नजरेत जे बोलायचं ते बोलून होतं. पुढच्या वेळेस रागानं ओरडाल तेव्हा हे एवढं लक्षात ठेवा.’
- एका फॉरवर्ड गोष्टीचा इंग्रजी अनुवाद