शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

मन की बात.... ओरडताय

By admin | Updated: October 8, 2015 21:04 IST

‘राग आला की आपण ओरडतो का? भांडण सुरू झाले की संतापून रागरागानं, तावातावानं लोकं का बोलत असतील? काय वाटतं तुम्हाला?’

गुरुजींनी विद्याथ्र्याना विचारलं,
‘राग आला की आपण ओरडतो का? भांडण सुरू झाले की संतापून रागरागानं, तावातावानं लोकं का बोलत असतील? काय वाटतं तुम्हाला?’
बराच विचार करून एकजण म्हणाला,
‘डोकं तापतं ना आपलं, राग येतो, त्या रागामुळे आपण ओरडतो.’
‘पण ओरडतो का? ज्याचा राग आला, संताप झाला, तो माणूस तर तिथे तुमच्या जवळ, तुमच्या बाजूला, समोरच असतो ना. मग शांतपणो सांगितलं जे सांगायचं ते तरी चालेल, ओरडायचं कशाला?’ - गुरुजींनी पुन्हा विचारलं.
कुणी काय कुणी काय उत्तरं दिली, पण गुरुजींचं तेच की, ओरडतो कशाला?
कुणाकडे काहीच उत्तर नाही म्हटल्यावर त्यांनीच सांगितलं.
‘जेव्हा माणसांना एकमेकांचा राग येतो ना, तेव्हा ते शरीरानं एकमेकांच्या अवतीभोवती असले तरी त्यांची मनं मात्र दुरावलेली असतात. त्यातलं अंतर वाढलेलं असतं. ते अंतर सांधायचं, त्यातून आपलं म्हणणं वाट काढत समोरच्यार्पयत पोहचवायचं म्हणून ते मोठय़ानं बोलतात. राग वाढतो, भांडण वाढतं, तसं मनातलं अंतर वाढतं. म्हणून मग अजून आरडाओरडा सुरू होतो. रागाची पट्टी वाढते.’
एवढं सांगून गुरुजी थांबले. मग पुन्हा त्यांनीच विचारलं.
‘माणसं प्रेमात पडतात, तेव्हा काय होतं?’
‘ते एकमेकांच्या अंगावर ओरडत नाहीत, हळूच बोलतात. कुजबुजतात. तरी त्यांचं म्हणणं एकमेकांना कळतं. कारण त्यांची मन जवळ आलेली असतात. अंतर कमी झालं की आवाज कमीच होतो.’
आणि एक स्टेज अशी येते की, जिथं खूप प्रेम असतं तिथं काही बोलावंही लागत नाही. एका नजरेत जे बोलायचं ते बोलून होतं. पुढच्या वेळेस रागानं ओरडाल तेव्हा हे एवढं लक्षात ठेवा.’
- एका फॉरवर्ड गोष्टीचा इंग्रजी अनुवाद