शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

मन की बात.... ओरडताय

By admin | Updated: October 8, 2015 21:04 IST

‘राग आला की आपण ओरडतो का? भांडण सुरू झाले की संतापून रागरागानं, तावातावानं लोकं का बोलत असतील? काय वाटतं तुम्हाला?’

गुरुजींनी विद्याथ्र्याना विचारलं,
‘राग आला की आपण ओरडतो का? भांडण सुरू झाले की संतापून रागरागानं, तावातावानं लोकं का बोलत असतील? काय वाटतं तुम्हाला?’
बराच विचार करून एकजण म्हणाला,
‘डोकं तापतं ना आपलं, राग येतो, त्या रागामुळे आपण ओरडतो.’
‘पण ओरडतो का? ज्याचा राग आला, संताप झाला, तो माणूस तर तिथे तुमच्या जवळ, तुमच्या बाजूला, समोरच असतो ना. मग शांतपणो सांगितलं जे सांगायचं ते तरी चालेल, ओरडायचं कशाला?’ - गुरुजींनी पुन्हा विचारलं.
कुणी काय कुणी काय उत्तरं दिली, पण गुरुजींचं तेच की, ओरडतो कशाला?
कुणाकडे काहीच उत्तर नाही म्हटल्यावर त्यांनीच सांगितलं.
‘जेव्हा माणसांना एकमेकांचा राग येतो ना, तेव्हा ते शरीरानं एकमेकांच्या अवतीभोवती असले तरी त्यांची मनं मात्र दुरावलेली असतात. त्यातलं अंतर वाढलेलं असतं. ते अंतर सांधायचं, त्यातून आपलं म्हणणं वाट काढत समोरच्यार्पयत पोहचवायचं म्हणून ते मोठय़ानं बोलतात. राग वाढतो, भांडण वाढतं, तसं मनातलं अंतर वाढतं. म्हणून मग अजून आरडाओरडा सुरू होतो. रागाची पट्टी वाढते.’
एवढं सांगून गुरुजी थांबले. मग पुन्हा त्यांनीच विचारलं.
‘माणसं प्रेमात पडतात, तेव्हा काय होतं?’
‘ते एकमेकांच्या अंगावर ओरडत नाहीत, हळूच बोलतात. कुजबुजतात. तरी त्यांचं म्हणणं एकमेकांना कळतं. कारण त्यांची मन जवळ आलेली असतात. अंतर कमी झालं की आवाज कमीच होतो.’
आणि एक स्टेज अशी येते की, जिथं खूप प्रेम असतं तिथं काही बोलावंही लागत नाही. एका नजरेत जे बोलायचं ते बोलून होतं. पुढच्या वेळेस रागानं ओरडाल तेव्हा हे एवढं लक्षात ठेवा.’
- एका फॉरवर्ड गोष्टीचा इंग्रजी अनुवाद