शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

मन की बात.... ओरडताय

By admin | Updated: October 8, 2015 21:04 IST

‘राग आला की आपण ओरडतो का? भांडण सुरू झाले की संतापून रागरागानं, तावातावानं लोकं का बोलत असतील? काय वाटतं तुम्हाला?’

गुरुजींनी विद्याथ्र्याना विचारलं,
‘राग आला की आपण ओरडतो का? भांडण सुरू झाले की संतापून रागरागानं, तावातावानं लोकं का बोलत असतील? काय वाटतं तुम्हाला?’
बराच विचार करून एकजण म्हणाला,
‘डोकं तापतं ना आपलं, राग येतो, त्या रागामुळे आपण ओरडतो.’
‘पण ओरडतो का? ज्याचा राग आला, संताप झाला, तो माणूस तर तिथे तुमच्या जवळ, तुमच्या बाजूला, समोरच असतो ना. मग शांतपणो सांगितलं जे सांगायचं ते तरी चालेल, ओरडायचं कशाला?’ - गुरुजींनी पुन्हा विचारलं.
कुणी काय कुणी काय उत्तरं दिली, पण गुरुजींचं तेच की, ओरडतो कशाला?
कुणाकडे काहीच उत्तर नाही म्हटल्यावर त्यांनीच सांगितलं.
‘जेव्हा माणसांना एकमेकांचा राग येतो ना, तेव्हा ते शरीरानं एकमेकांच्या अवतीभोवती असले तरी त्यांची मनं मात्र दुरावलेली असतात. त्यातलं अंतर वाढलेलं असतं. ते अंतर सांधायचं, त्यातून आपलं म्हणणं वाट काढत समोरच्यार्पयत पोहचवायचं म्हणून ते मोठय़ानं बोलतात. राग वाढतो, भांडण वाढतं, तसं मनातलं अंतर वाढतं. म्हणून मग अजून आरडाओरडा सुरू होतो. रागाची पट्टी वाढते.’
एवढं सांगून गुरुजी थांबले. मग पुन्हा त्यांनीच विचारलं.
‘माणसं प्रेमात पडतात, तेव्हा काय होतं?’
‘ते एकमेकांच्या अंगावर ओरडत नाहीत, हळूच बोलतात. कुजबुजतात. तरी त्यांचं म्हणणं एकमेकांना कळतं. कारण त्यांची मन जवळ आलेली असतात. अंतर कमी झालं की आवाज कमीच होतो.’
आणि एक स्टेज अशी येते की, जिथं खूप प्रेम असतं तिथं काही बोलावंही लागत नाही. एका नजरेत जे बोलायचं ते बोलून होतं. पुढच्या वेळेस रागानं ओरडाल तेव्हा हे एवढं लक्षात ठेवा.’
- एका फॉरवर्ड गोष्टीचा इंग्रजी अनुवाद