शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

पाकिस्तानसोबत क्रिकेट संबंध नकोत!

By admin | Updated: July 28, 2015 01:43 IST

पंजाबातील गुरुदासपूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यावर सोमवारी सकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने पाकिस्तानला कठोर शब्दांत

नवी दिल्ली : पंजाबातील गुरुदासपूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यावर सोमवारी सकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने पाकिस्तानला कठोर शब्दांत इशारा देत भारतीयांची सुरक्षा धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास क्रिकेट संबंध बहाल होऊ शकणार नाहीत, असे खडे बोल सुनावले आहेत.बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी हल्ल्यानंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सांगितले की,‘ भारतीय लोकांची शांतता आणि सुरक्षा भंग केल्यास कुठल्याही प्रकारचे क्रिकेट संबंध बहाल होऊ शकणार नाहीत हे पाकने समजून घ्यावे. क्रीडा हे वेगळे क्षेत्र आहे हे समजू शकतो पण देशवासीयांची सुरक्षा देखील सर्वतोपरी आहे. सुरक्षेशी कुठल्याही प्रकारचा समझोता करणार नाही. बार्बाडोस येथे माझी पीसीबी प्रतिनिधींसोबत चर्चा झाली. बीसीसीआय वार्ता करण्यास तयार आहे पण देशाचा आणि देशवासीयांच्या सुरक्षेचा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा असेल.’आयसीसीच्या भविष्यकालीन दौऱ्यात भारत- पाक मालिकेचे आयोजन संयुक्त अरब अमिरात येथे करण्याचे प्रस्तावित आहे. दोन कसोटी आणि पाच वन डे सामन्याचे आयोजन करण्याचा आयसीसीचा विचार आहे. उभय देशांत २००७ साली अखेरचा कसोटी सामना खेळला गेला होता. सोमवारच्या हल्यानंतर बीसीसीआयने स्पष्ट केले की आम्ही पाकसोबत खेळण्याविरुद्ध नाही. पण त्याआधी नागरिकांची सुरक्षा तसेच अंतर्गत शांतता यांची खात्री मिळणे आवश्यक आहे.’(वृत्तसंस्था)