शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

‘डेथ ओव्हर’मध्ये सुधारणा आवश्यक

By admin | Updated: September 7, 2014 02:44 IST

पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या यजमानपदाखाली आयोजित विश्वकप स्पर्धेत जेतेपद राखण्यासाठी ‘डेथ ओव्हर’मध्ये गोलंदाजी सुधारणो आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

लीड्स : भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या वेगवान गोलंदाजांना इशार देताना, पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या यजमानपदाखाली आयोजित विश्वकप स्पर्धेत जेतेपद राखण्यासाठी ‘डेथ ओव्हर’मध्ये गोलंदाजी सुधारणो आवश्यक असल्याचे म्हटले आहे. भारतीय संघाला शुक्रवारी पाचव्या व अखेरच्या वन-डे सामन्यात इंग्लंडविरुद्ध 41 धावांनी पराभव स्वीकारावा लागला; मात्र या मालिकेत भारताने 3-1 ने विजय मिळविला. 
धोनी म्हणाला, ‘‘डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीमध्ये सुधारणा होणो आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील परिस्थिती वेगळी असेल. आम्हाला विश्वकप स्पर्धेत न्यूझीलंडमध्ये बरेच सामने खेळावे लागणार आहेत. तेथील मैदाने आकाराने लहान आहेत. त्यामुळे 4क् व्या षटकांनंतर तेथे फिरकीपटूंचा वापर करता येत नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाजांवर अतिरिक्त दडपण राहणार असून, त्यांना ही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.’’ भारताला विंडीजविरुद्ध मायदेशात पाच वन-डे सामन्यांची मालिका खेळावी लागणार असून, त्यानंतर भारतीय संघ जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिकेत सहभागी होणार आहे. यात तिसरा संघ इंग्लंड आहे.
धोनी पुढे म्हणाला, ‘‘भविष्याचा विचार करता आगामी मालिका महत्त्वाच्या आहेत. विंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेमध्ये दवाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना यॉर्कर टाकण्यास अडचण भासण्याची शक्यता असून, रिव्हर्स स्विंगला मदत मिळण्याची शक्यता धुसर आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या तुलनेत त्यावेळी परिस्थिती वेगळी राहणार आहे.’’
52 धावांच्या मोबदल्यात 2 बळी घेणा:या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची प्रशंसा करताना धोनी म्हणाला, त्याने अखेरच्या षटाकामध्ये चांगला मारा केला. त्याची गोलंदाजी प्रभावी होती. (वृत्तसंस्था)
 
4धोनीने पाचव्या व अखेरच्या वन-डे सामन्यात भारतीय संघाच्या पराभवासाठी फलंदाजांना जबाबदार ठरविले. चुकीचे फटके खेळून फलंदाजांनी विकेट गमाविल्या, अशी प्रतिक्रिया धोनीने व्यक्त केली. 
4सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला,‘‘आमची गोलंदाजी साधारण होती. फलंदाजीसाठी खेळपट्टी अनुकूल होती आणि 3क्क् धावांचे लक्ष्य गाठणो शक्य होते. मधल्या षटकांमध्ये आमचे फलंदाज चुकीचे फटके खेळून बाद झाले. विकेट गमाविल्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणो अशक्य होते.