शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

भारताची निराशाजनक सुरुवात

By admin | Updated: September 9, 2014 03:22 IST

राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता मल्ल राजीव तोमर विश्‍व चॅम्पियनशिपच्या पात्रता फेरीतच गारद झाला. त्यामुळे विश्‍व चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत भारताची सुरुवात निराशाजनक झाली.

 ताश्कंद : राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता मल्ल राजीव तोमर विश्‍व चॅम्पियनशिपच्या पात्रता फेरीतच गारद झाला. त्यामुळे विश्‍व चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत भारताची सुरुवात निराशाजनक झाली. तोमरला पुरुषांच्या १२५ किलो वजन गटात फ्रिस्टाईलच्या पात्रता फेरीत कोरियाच्या रेयोंग संगविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागला. अन्य भारतीय मल्ल अरुण याला ७0 किलो वजन गटात कॅनडाच्या क्लियोपास एनक्युबेविरुद्ध 0-४ ने पराभव पत्करावा लागला.यापूर्वी दोन भारतीय मल्ल पहिल्याच फेरीत पराभतू झाले. त्यामुळे पहिल्या दिवशी भारतीय मल्लांची कामगिरी निराशाजनक ठरली. राहुल अवारेने पात्रता फेरीत तुर्कीच्या पेकेर अहमचा ४-0 ने पराभव केला, पण पुरुषांच्या ५७ किलो वजन गटात फ्रिस्टाईच्या मुख्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीत त्याला मंगोलियाच्या बेखबयार अर्देनेबातविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागला. नरेश कुमारने पात्रता फेरीत गुइना बिसाऊच्या क्विंटिनो इंटिपेविरुद्ध ५-0 ने विजय मिळविला, पण पुरुषांच्या ८६ किलो वजन गटात फ्रीस्टाईलच्या पहिल्या फेरीत त्याला क्युबाच्या रेनेरिस सलासविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागला. आशियाई स्पर्धेच्या विचार करता भारताने या स्पर्धेसाठी दुय्यम संघ पाठविला आहे. २00८ व २0१२ च्या ऑलिम्पिकमध्ये पदकांचा मानकरी ठरलेल्या सुशील कुमारने २0१६ च्या रिओ ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करताना विश्‍व चॅम्पियनशिपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था)