शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मितालीच्या खेळीने भारत विजयी

By admin | Updated: February 8, 2016 03:41 IST

मिताली राजच्या ८९ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध महिलांच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात रविवारी १८ चेंडू व ५ गडी राखून विजय मिळवला.

होबार्ट : मिताली राजच्या ८९ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध महिलांच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात रविवारी १८ चेंडू व ५ गडी राखून विजय मिळवला. त्याचबरोबर मितालीने आॅस्ट्रेलियाला सफायापासून रोखण्यात यशही मिळवले. महाराष्ट्राच्या स्मृती मंधाना हिनेही ५२ चेंडूंत ७ चौकारांसह ५५ धावा फटकावताना भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.आॅस्ट्रेलियाने निर्धारित ५0 षटकांत ७ बाद २३१ धावा केल्या. त्यानंतर मितालीच्या ११३ चेंडूंतील १२ चौकारांसह फटकावलेल्या ८९ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने विजयी लक्ष्य ४७ व्या षटकांत ५ बाद २३२ धावा करीत गाठले. आॅस्ट्रेलियाने अखेरचा वनडे सामना गमावल्यानंतर ही तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. भारताने याआधी आॅस्ट्रेलियाविरुद्ध टष्ट्वेंटी-२0 मालिका २-१ फरकाने जिंकली होती. भारताने अखेरचा वनडे सामना जिंकताना आॅस्ट्रेलिया दौऱ्याचा समारोप विजयाने केला.संक्षिप्त धावफलक : आॅस्ट्रेलिया : ५0 षटकांत ७ बाद २३१. (ए. ब्लॅकवेल ६0, पेरी ५0. शिखा पांडे ३/५0, राजेश्वरी गायकवाड २/४१).भारत : ४७ षटकांत ५ बाद २३४. (स्मृती मंधाना ५५, मिताली राज ८९, पूनम राऊत २४, एच. कौर २२. पेरी २/५0).