शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
3
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
4
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
5
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
6
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
8
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
9
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
10
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
11
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
12
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
13
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
14
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
15
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
16
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
17
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
18
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
19
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
20
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 

अवघ्या चार धावांनी भारत पराभूत

By admin | Updated: September 7, 2014 23:08 IST

२० षटकांत ५ गडी गमावत भारताने १७७ धावा केल्या. भारत सामना गमावणार असे वाटत असतानाच विजयाच्या अतिशय जवळ जाऊन भारताचा भारताचा पराभव झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. ७ -  २० षटकांत ५ गडी गमावत भारताने १७७ धावा केल्या. भारत सामना गमावणार असे वाटत असतानाच विजयाच्या अतिशय जवळ जाऊन भारताचा भारताचा पराभव झाला आहे. विराट कोहली आणि धोनी यांचा आपवाद वगळता कोण्त्याही भारतीय फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. १३ चेंडूत २७ धावांची गरज असताना रविंद्र जडेजाने धाव घेण्याची घाई केली व त्याला फक्त ७ धावांत धावचीत व्हावे लागले. तब्बल ९ चौकार आणि १ षटकार लगावत विराट कोहलीने ६६ धावा केल्या. धवन ३३ धावांवर बाद झाला असून रैना २५ धावांवर बाद झाल्याने धोनीकडून क्रिकेटशौकिनांच्या फार अपेक्षा होत्या. धोनीची जोरदार फटकेबाजी इंग्लंडच्या चोख क्षेत्ररक्षणासमोर निरुपयोगी ठरली आणि भारताने सामना गमावला.