शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

हर्षा भोगले कॉलम जोड...

By admin | Updated: July 11, 2014 21:45 IST

मुरली विजयने आयपीएलदरम्यान इंग्लंडमधील परिस्थितीविषयी केव्हिन पीटरसनकडून जाणून घेतले होते. फलंदाजी कशी करायची. स्विंग मारा, उसळी घणारे चेंडू, खेळप˜ीवरील हिरवळ, दडपणात कसे खेळावे या सर्व बाबींवर इत्थंभूत जाणून घेतले. येथील ढगाळ वातावरणात फलंदाजीला येण्याची वेळ मुरलीवर आली होती. सकाळच्या सत्रात नवा चेंडू स्विंग होत होता. नंतर मुरलीने अनुभव पणाला लावला. संयमीवृत्ती दाखवून शतक गाठलेच.

मुरली विजयने आयपीएलदरम्यान इंग्लंडमधील परिस्थितीविषयी केव्हिन पीटरसनकडून जाणून घेतले होते. फलंदाजी कशी करायची. स्विंग मारा, उसळी घणारे चेंडू, खेळपट्टीवरील हिरवळ, दडपणात कसे खेळावे या सर्व बाबींवर इत्थंभूत जाणून घेतले. येथील ढगाळ वातावरणात फलंदाजीला येण्याची वेळ मुरलीवर आली होती. सकाळच्या सत्रात नवा चेंडू स्विंग होत होता. नंतर मुरलीने अनुभव पणाला लावला. संयमीवृत्ती दाखवून शतक गाठलेच.
एकाग्रचित्ताने खेळून विजयने टी-२० शतक तसेच सहा तास किल्ला लढवित ठोकलेले शतक यात किती तफावत असते हे दाखवून दिले. विजयची ही खेळी कारकीर्दीला कलाटणी देणारी होती. त्याने स्वत:चा अनुभव पणाला लावून यशाचे नवे शिखरही काबीज केले.
कसोटीतील स्पर्धात्मकतेचा विचार केल्यास नॉटिंघमची खेळपट्टी फारच कुचकामी म्हणावी लागेल. क्रिकेट हा खेळ एक संघविरुद्ध दुसरा संघ किंवा एका संघाचे कौशल्य विरुद्ध प्रतिस्पर्धी संघाचे कौशल्य असा लढा नसतो. उत्तम दर्जाचे जलद गोलंदाज अखेरच्या गड्यासाठी जेव्हा १११ धावांची भागीदारी होऊ देतात यातून गोलंदाजांच्या उणिवा चव्हाट्यावर येतात. भुवनेश्वर आणि शमी या दोघांनी फार सुरेख फलंदाजी केली. भुवनेश्वर तर मुरब्बी फलंदाजासारखा खेळत होता. पण अनेक मोठ्या संघांविरुद्ध तयाचे फलंदाज संयम दाखवित नाहीत हे सत्य आहे. लंकेविरुद्ध मालिका खेळली गेली तीच उत्सुकता भारताविरुद्ध मालिकेत दिसावी अशी आशा आहे. कसोटी मालिका संस्मरणीय व्हायची झाल्यास स्थानिक संघाला पूरक ठरणाऱ्या खेळपट्ट्या जरूर असाव्यात पण त्यातही खेळपट्ट्या लाईव्ह असाव्यात, तेव्हाच थरार अनुभवायला मिळतो.(टीसीएम)