शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

नदीत रासायनिक पाणी सोडणा-यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:07 IST

कासाडी नदीमध्ये रसायनमिश्रित पाणी सोडत असलेला टँकर खंडणी विरोधी पथकाने पकडला आहे. याविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टँकर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबई : कासाडी नदीमध्ये रसायनमिश्रित पाणी सोडत असलेला टँकर खंडणी विरोधी पथकाने पकडला आहे. याविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टँकर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार रसायनमिश्रित पाणी कासाडी नदीमध्ये सोडत आहेत. अनेक जण थेट नदीमध्ये पाणी सोडत आहेत. एमआयडीसीच्या बाहेरूनही टँकरमधून रसायनमिश्रित पाणी नाल्यांमध्ये सोडत असून, तेथून ते नदीमध्ये जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊ लागले आहे. नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रोडपालीमधील स्थानिक नागरिक योगेश पकडे व त्यांचे सहकारी कासाडी नदीमधील प्रदूषण रोखण्यासाठी लढा देत आहेत. याविषयी अनेक तक्रारी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे व शासनाकडे केल्या आहेत; परंतु त्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. १५ जूनमध्ये तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल सदृश पाणी नाल्यात सोडले जात असल्याचे खंडणी विरोधी पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी याविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी ए. डी. मोहेकर यांना माहिती दिली. मोहेकर यांनी तत्काळ याविषयी उपप्रादेशिक अधिकारी जयवंत शंकर हजारे यांना माहिती दिली. हजारे यांनी घटनास्थळी जाऊन एमएच ४६ एआर ७८१८ या टँकरमधील पाण्याचे नमुने ताब्यात घेतले. पोलिसांसमोर पंचनामा करण्यात आला. रसायनमिश्रित पाण्याचे नमुने तळोजामधील मुंबई वेस्ट मेंटनन्स कंपनीमध्ये पाठविण्यात आले होते. १७ जूनला रसायनमिश्रित पाण्याच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्या पाण्याचा पीएच ३.६ व सीओडी ३९६०० एवढा असल्याचे निदर्शनास आले. हा अहवाल प्रादेशिक अधिकारी हजारे यांनी तळोजा पोलीस स्टेशनकडे पाठवून तक्रार केली होती.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी टँकरचालकावर गुन्हा नोंदविला आहे. रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडून तेथील वातावरणास अपाय केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यामुळे नदीमध्ये दूषित पाणी सोडणाºयांचे धाबे दणाणले आहे. वास्तविक नियमितपणे टँकरमधून व थेट नदीपात्रामध्ये दूषित पाणी सोडले जात असून, संबंधितांवर कारवाई करण्याचे प्रमाण वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.कारखानदारांवर कारवाई व्हावीनाल्यात दूषित पाणी सोडणाºया टँकरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे; परंतु प्रत्यक्षात ज्या कारखान्यातून हे दूषित पाणी आणण्यात आले त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.याशिवाय अनेक कारखानदार थेट नदीमध्ये दूषित पाणी सोडत असून, त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाल्याशिवाय प्रदूषण थांबणार नसल्याचे मतही नागरिक व्यक्त करू लागले आहेत.