शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

हेक्टरी पन्नास हजार द्या!

By admin | Updated: July 18, 2015 23:26 IST

पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे व पेरण्यांचा कालावधीही निघून गेला असल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्या

वाडा : पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे व पेरण्यांचा कालावधीही निघून गेला असल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्या, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने वाड्याच्या तहसिलदारांकडे केली आहे.पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या वाया गेल्या आहेत. तसेच दुबार पेरणी करायला बियाणे नसल्याने व आर्थिक अडचण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. बि-बीयाणे व खते खरेदी करण्यासाठी बँका व सहकारी सोसायट्यांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहीला आहे. (वार्ताहर)विक्रमगडमध्ये गरवार भातरोपणीस विलंबविक्रमगड तालुक्यात पावसाने यंदा जूनच्या पहिल्याच आठवडयात हजेरी लावली खरी मात्र त्यानंतर पावसाने शेतकऱ्यांना नुसती हुलकावणी दिल्याने नांगरीसह भातपेरणीची कामे खोळंबली. पावसाचे काही खरे नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे अटपती घेतली आहेत. जुनच्या अखरेपर्यत हळवार भातरोपणीची कामे पुर्ण होऊन जुलै पंधरवडयापर्यत गरवार भातरोवणीची कामेही आटपट असतात. मात्र यंदा शेतामध्ये रोपणीसाठी पाणीच साठत नसल्याने हाळव्या भातरोपणीची कामे दयापही अपुर्ण आहेत़ त्यामुळे गरवार भातरोपणीस विलंब होत आहे़ आजमितीस शेतकरी जुलै अखेर लागवडीचे कामे पुर्ण करीत असतो, मात्र मुबलक पाऊस न झाल्याने लावणीची कामे पुर्ण झालेली नाही़ आज ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे अशा काही शेतकऱ्यांनी लागवडची कामे पुर्ण केली आहेत. पावसाने पाठ दाखविल्याने शेतीसाठी लागणारे मजुर, खते, बि-बीयाणांच्या किंमती वाढत आहेत त्यामुळे बळीराज पुरता मेटाकुटीला आला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सरकारकडे मागणी केली आहे.दुबार पेरणी अशक्य असल्याने एकरी २५०००/- नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी, भुसंपादन कायदा रद्द करावा, सुका दुष्काळ जाहीर करावा़, आदी मागण्या पाटील यांनी केल्या आहेत. दुष्काळ जाहीर करा : राष्ट्रवादीची मागणीवाडा तालुक्यात पेरण्यांच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुबार पेरण्यांसाठी आर्थिक पाठबळ नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत. पाऊस झाला तरी भात लागवडीचा कालावधी निघून गेला आहे. त्यामुळे या वर्षी भातशेती होऊ शकत नसल्याने सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतीसाठी घेतलेले कर्ज माफ करावे, अशी मागणी वाडा तालुका राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने तहसीलदारांकडे केली आहे.