शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

राजीनाम्यानंतर काय म्हणाले अर्णब

By admin | Updated: November 2, 2016 16:10 IST

टाइम्स नाऊ वाहिनीची ओळख बनलेले मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मंगळवारी अचानक राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २ - टाइम्स नाऊ वाहिनीची ओळख बनलेले मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मंगळवारी अचानक राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली. अर्णब यांनी राजीनामा का दिला ? हा प्रश्न अनेकांना पडला होता. टाइम्स नाऊ वाहिनीवरील 'द न्यूजअवर' या लोकप्रिय डिबेट शो मध्ये येणा-या पाहुण्यांना अर्णब नेशन वाँट्स टू नो व्हाय? हा प्रश्न विचारतात.  
 
राजीनाम्यानंतर याच प्रश्नाचे उत्तर अनेकांना अर्णब यांच्याकडून हवे होते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार राजीनामा देऊन आल्यानंतर अर्णब यांनी मंगळवारी संध्याकाळी ४.३० वाजता संपादकीय चमूची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपण टाइम्स नाऊला बनवण्यासाठी कशी मेहनत घेतली त्याचे वर्णन केले. जवळपास ५० जण या बैठकीला उपस्थित होते. 
 
आणखी वाचा 
अर्णब गोस्वामींचा टाइम्स नाऊला टाटा
 
आपण काय पुढे करणार हे अर्णब यांनी जाहीर केलेले नाही पण त्यांनी काही संकेत दिले. स्वतंत्र मिडिया हाऊस सुरु करण्याची अर्णब यांची संकल्पना असल्याचे एका वरिष्ठ पत्रकाराने सांगितले. अर्णबला फक्त टेलिव्हिजन मिडियामध्ये अडकून पडण्यात रस नाही. मिडियामध्ये जे बदल होतायत त्याचे नेतृत्व करण्याची अर्णबची इच्छा आहे असे या पत्रकाराने सांगितले.